शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

हिंगणवेढ्याला बिबट्याचा महिनाभरात तिसरा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:26 IST

गाय ठार : परिसरातील शेतकरीवर्गात दहशत

ठळक मुद्देबिबट्याचा लोकवस्तीमध्ये होणारा संचार यामुळे शेतीची कामांना रोख लागला आहे.

चांदोरी : नाशिक तालुक्यातील हिंगणवेढे गावात गेल्या दोन महिन्यांपासून बिबटयाची प्रचंड दहशत निर्माण झाली असून महिनाभरात बिबट्याने तिसऱ्यांदा हल्ला चढवत एका गाईचा बळी घेतला आहे. काही दिवसांपूर्वी गोपालवाडी येथील साहेबराव धात्रक यांचे श्वान बिबटयाने फस्त केले होते तर राम मंदिर परिसरातील किसन मोरे यांची शेळी ठार झाली होती. आता अशोक तुकाराम धात्रक यांच्या दुभत्या गाईवर हल्ला चढवल्याने तिचा मृत्यू झाला आहे.हिंगणवेढे परिसरात वारंवार अशा गंभीर घटना घडत असल्याने संपूर्ण गावात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याचा लोकवस्तीमध्ये होणारा संचार यामुळे शेतीची कामांना रोख लागला आहे. हिंगणवेढे गावात उसाची शेतीचे क्षेत्र जास्त प्रमाणात असल्याने व ऊसाची शेती हे बिबट्यासाठी लपण्याकरीता सुरक्षित जागा असल्याने परिसरात बिबट्यांचे दर्शन वारंवार घडत आले आहे. त्यामुळे शेतमजूर काम करण्यास तयार नाहीत, त्याचा परिणाम सध्या सुरू ऊस तोडी हंगामावर होत आहे. या घटनांची वनविभाग गंभीर दखल घेत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वन विभागाने परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे

टॅग्स :Nashikनाशिक