शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

... तर पुन्हा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:06 IST

नाशिक : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बºयापैकी सूट देण्यात आल्यानंतर बाजारात उसळलेली गर्दी, सम-विषम नियमांकडे दुर्लक्ष तसेच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात आली नाही, तर दिलेल्या सवलतीचा फेरविचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बºयापैकी सूट देण्यात आल्यानंतर बाजारात उसळलेली गर्दी, सम-विषम नियमांकडे दुर्लक्ष तसेच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात आली नाही, तर दिलेल्या सवलतीचा फेरविचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमधील तिसºया टप्प्यात शहरात सम-विषम फॉर्म्युल्यासह बाजारपेठा खुल्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. याचे नियोजन स्थानिक स्वराज्य संस्था करतील, असेदेखील त्यांनी जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात बाजारपेठा सुरू झाल्यानंतर सम-विषम तारखेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढतच असल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून, हीच बाब प्रशासनासाठी चिंतेची बनली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठअसलेले मेनरोड, शालिमार, रविवारकारंजा येथे सकाळपासूनच गर्दी होताना दिसते. त्याचप्रमाणे भद्रकाली, दूधबाजार, सराफ बाजार, दहीपूल, पंचवटी कारंजा याबरोबरचनाशिकरोड, सिडको, सातपूरभागात सर्वत्र बाजारांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाºयांनी अशी स्थिती कायम राहिल्यास दुकानदारांना दिलेल्या सवलती पुन्हा मागे घेण्याची वेळ येऊ शकते, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.-------------------गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सम-विषम नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. अन्यथा सवलती रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक