शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

... तर पुन्हा लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:06 IST

नाशिक : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बºयापैकी सूट देण्यात आल्यानंतर बाजारात उसळलेली गर्दी, सम-विषम नियमांकडे दुर्लक्ष तसेच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात आली नाही, तर दिलेल्या सवलतीचा फेरविचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक : लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात बºयापैकी सूट देण्यात आल्यानंतर बाजारात उसळलेली गर्दी, सम-विषम नियमांकडे दुर्लक्ष तसेच फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याने गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात आली नाही, तर दिलेल्या सवलतीचा फेरविचार केला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमधील तिसºया टप्प्यात शहरात सम-विषम फॉर्म्युल्यासह बाजारपेठा खुल्या करण्याच्या सूचना केल्या आहेत. याचे नियोजन स्थानिक स्वराज्य संस्था करतील, असेदेखील त्यांनी जाहीर केले होते. परंतु प्रत्यक्षात बाजारपेठा सुरू झाल्यानंतर सम-विषम तारखेच्या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढतच असल्याचे समोर आले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून, हीच बाब प्रशासनासाठी चिंतेची बनली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठअसलेले मेनरोड, शालिमार, रविवारकारंजा येथे सकाळपासूनच गर्दी होताना दिसते. त्याचप्रमाणे भद्रकाली, दूधबाजार, सराफ बाजार, दहीपूल, पंचवटी कारंजा याबरोबरचनाशिकरोड, सिडको, सातपूरभागात सर्वत्र बाजारांमध्ये गर्दी झाल्याचे चित्र आहे.या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाºयांनी अशी स्थिती कायम राहिल्यास दुकानदारांना दिलेल्या सवलती पुन्हा मागे घेण्याची वेळ येऊ शकते, असे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले आहे.-------------------गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सम-विषम नियमांचे पालन होणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत गर्दी नियंत्रणात येण्याची शक्यता आहे. अन्यथा सवलती रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक