शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

नाशिकसह राज्यातील स्मार्ट सिटी मिशनला पुन्हा मुदतवाढ

By संजय पाठक | Updated: June 30, 2024 18:16 IST

मार्च २०२५ पर्यंत मुदत; जुनीच कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

नाशिक : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाची मुदत ३० जून रोजी संपत असतानाच शासनाने आता नाशिकसह सर्व स्मार्ट सिटी अभियानाला पुन्हा मुदतवाढ दिली आहे. नवीन मुदतवाढ मार्च २०२५ पर्यंत असली तरी त्यात कोणतीही नवीन कामे घेता येणार नसून त्यात केवळ प्रलंबित कामेच पूर्ण करण्यात येणार आहेत.

केंद्रातील भाजप सरकारने देशातील शंभर शहरांमध्ये स्मार्ट सिटी अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. नाशिक शहराचा दुुसऱ्या टप्प्यात या अभियानात समावेश झाला. राज्य केंद्र आणि राज्य शासन यांच्याकडून ८० टक्के तर स्थानिक महपाालिकांना २० टक्के निधी द्यावा लागत होता. २०१७ मध्ये केंद्रशासनाने स्मार्ट सिटी अभियान राबवण्याचा निर्णंय घेतला. पाच वर्षे कालावधी संपल्यानंतर आत्तापर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती.

गेल्या वर्षी जुन महिन्यात या अभियानातची मुदत संपताना एक वर्षे कालावधी वाढवून देण्यात आला. मात्र, केवळ आयटी क्षेत्राशी संबंधीत नवी कामे घेता येतील अशी अट हेाती. दरम्यान, आज मुदत संपत असताना केंद्रशासनाने पुन्हा मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी