शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

ठाकरे गटाच्या विरोधामुळे चुकले नाशिकचे फेरनियोजन; गंगापूर धरणसाठ्यात घट

By संजय पाठक | Updated: June 16, 2023 18:54 IST

नाशिककरांच्या तोंडचे पळाले पाणी

नाशिक- मृग नक्षत्र लागून पंधरा दिवस उलटले आणि नाशिक शहरातमृगाच्या सरीही बरसल्या नाही. त्यामुळे नाशिककरांच्या तोंडचे पाणी पळालेआहे. शासनाने अगोदरच फेरनियोजन करण्याचा आदेश देऊन देखील तत्कालीन नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाणी कपातीचा प्रस्ताव पुढे केला नाही. त्यामागे ठाकरे गटाचा विरोध असल्याचा आरोप शिंदे गट आणि भाजपाने केला आहे.

जून महिन्याचा पंधरवाडा गेला तरी नाशिकमध्ये पाऊस झालेला नाही. यापूर्वीवेध शाळेने अलनिनो मुुळे पाऊस लांबणीवर पडणार असे जाहिर केले आहेत्यामुळे सध्या नाशिककरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे त्यातच नाशिकमध्येपाण्याचे फेरनियाेजन करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री दादाभुसे यांनी बैठका घेतल्या आणि महापालिकेस देखील आदेश दिले होते. तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पाणी कपात करण्याची तयारी केली हेाती. मात्र, ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी धरणात मुबलक पाणी असल्याने कपात करण्यास विरोध राहील अशी भूमिका घेतली आणि त्यामुळे कपात बारगळी.

पाण्याचे नियोजन हे केवळ कथीत पाणी दार नेत्यांमुळे फसण्याची शक्यता असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे तर भाजपचे माजी सभागृह नेता कमलेश बोडके यांनी थेट सुधाकर बडगुजर यांनी विरोध केल्याने आयुक्तांनी निर्णय घेतला नाही असे सांगीतले. माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनीही कोणाला काय वाटते यापेक्षा शहराचे हित कशात आहे. हे बघून आयुक्तांनी निर्णय घ्यायाला हवा होता, असे सांगितले.