शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

महामारी काळात संवादाचे महत्त्व अधोरेखित : श्रीधर साळुंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2022 01:21 IST

संवाद का गरजेचा असतो, याचे महत्त्व दोन वर्षांतील महामारी काळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजपर्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो. श्रीकृष्ण तत्त्व समजून घेणे म्हणजे संवाद साधणे होय. इतरांसोबतच व्यक्तीचा स्वत:च्या मनाशी संवाद होणे गरजेचे असते, असे मत श्रीधर साळुंके यांनी मांडले. गोदाकाठावरील य. म. पटांगणावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. २०) ते बोलत होते. स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यानात ‘मानवी जीवनात संवादाचे महत्त्व’ विषयावर त्यांना पुष्प गुंफले.

ठळक मुद्दे नाशिक वसंत व्याख्यानमाला

नाशिक : संवाद का गरजेचा असतो, याचे महत्त्व दोन वर्षांतील महामारी काळात पुन्हा एकदा अधोरेखित झाले. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आजपर्यंत सर्वश्रेष्ठ मानला जातो. श्रीकृष्ण तत्त्व समजून घेणे म्हणजे संवाद साधणे होय. इतरांसोबतच व्यक्तीचा स्वत:च्या मनाशी संवाद होणे गरजेचे असते, असे मत श्रीधर साळुंके यांनी मांडले. गोदाकाठावरील य. म. पटांगणावर सुरू असलेल्या नाशिक वसंत व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. २०) ते बोलत होते. स्व. माधवराव लिमये स्मृती व्याख्यानात ‘मानवी जीवनात संवादाचे महत्त्व’ विषयावर त्यांना पुष्प गुंफले.

ते म्हणाले, व्यक्तीचा संवाद आजूबाजूच्या व्यक्तींबरोबरच आपल्या मनाशी होणे अपेक्षित असते. ज्या ठिकाणी मने जुळतात तेथे संवादाशिवाय नाते घट्ट होते. मनमोकळेपणाने बोलण्याचे ठिकाण म्हणजे मित्र असतो. मात्र, तो मित्रदेखील जिवाभावाचा असावा लागतो. चुकीच्या मार्गावर नेणारा नसावा. अन्यथा जीवनात मोठे नुकसान होते. आपला संवाद अनेक नात्यांमध्ये असतो. यात पालक व पाल्य यांच्यातील संवाद कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अश्रू जीवनग्रंथाचा पूर्णविराम आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या काळात पालकांनी जागृत असणे गरजेचे आहे. संवाद मनाचा मनाशी होणे गरजेचे आहे. म्हणजे आवाज वाढविण्याची गरज नसते, मने जुळतात तेथे शब्दांशिवाय सर्व काही समजते, असे साळुंके यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक