शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

बारा जणांचे बळी घेणाऱ्या त्या चौकातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2022 12:15 IST

यवतमाळ- मुंबई या चिंतामणी ट्रॅव्हलच्या खाजगी बसला हॉटेल मिरची या चौकात अपघात झाला त्यानंतर बसने पेट घेतल्याने बारा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

संदीप झिरवाळ

नाशिक-  गेल्या आठ ऑक्टोबरला नाशिक शहरातील पंचवटी भागात औरंगाबाद रोडवर एका खाजगी ट्रॅव्हल बसला अपघात झाल्याने बारा जणांचा मृत्यू झाला होता या चौकातील अतिक्रमण काढण्यास आज पासून सुरुवात झाली आहे.

यवतमाळ- मुंबई या चिंतामणी ट्रॅव्हलच्या खाजगी बसला हॉटेल मिरची या चौकात अपघात झाला त्यानंतर बसने पेट घेतल्याने बारा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर तीसहुन अधिक प्रवासी जखमी झाले होते त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने चौक अतिक्रमण मुक्त करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार नाशिक महापालिकेने चौकातील सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या होत्या काही अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली बांधकामे काढून घेतली असली तरी महापालिकेने मुदत देऊनही काहींनी अतिक्रमण न काढल्याने आजपासून या चौकात घडत अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे. 

टॅग्स :Nashikनाशिक