शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

उमराणे येथे तिव्र पाणीटंचाई ;प्रशासनाकडुन तुटपुंजा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 5:56 PM

उमराणे : येथे व परिसरातील वाड्यावस्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे.

ठळक मुद्देउमराणे : पाणीटॅकर वाढविण्याची मागणी ; महिलांची कसरत

उमराणे : येथे व परिसरातील वाड्यावस्यांवर पाणीटंचाईने उग्र रु प धारण केले असुन येथील एकलव्य आदिवासी वस्तीत तर एका जलकुंभावर तब्बल दोनशे ते तिनशे हंडे पाणी भरण्यासाठी रांगेत असल्याचे भयानक चित्र समोर आले आहे.उमराणे गाव व परिसरातील वाड्यावस्त्यांसाठी पाणीपुरवठा करणार्या परसुल धरणातील पाणी गेल्या एक मिहन्यापासून आटल्याने गावासह परिसरातील वाड्या वस्त्यांवर होणारा पाणीपुरवठा पुर्णत: विस्कळीत झाला आहे. सद्यस्थितीत गावासाठी परसुल धरणातील मृत साठ्यातील साठवणुक केलेले तसेच प्रशासनाकडुन रामेश्वर धरणातुन व महालपाटणे येथील अधिग्रहित केलेल्या विहिरीतुन तिन ट्करद्वारे तब्बल दहा ते बारा दिवसांआड पाणीपुरवठा होत असतानाच मात्र वाड्यावस्त्यांवर पाणीपुरवठा करणे ग्रामपंचायतीला जिकरीचे बनले आहे. त्यामुळे यावास्तव चित्र निर्माण झाले आहे.शिवाय वाड्यावस्त्यांवरील कुपनलीका बंद पडल्या असुन पेयजल योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या जलकुंभातील पाणी आटल्याने तेथील परिस्थीतीत भयानक झाली आहे. प्रशासनाने येथील पाणीटंचाई दुर करण्यासाठी टॅकरची संख्या वाढवुन पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांसह महिलांनी केली आहे. @ येथील एकलव्य आदिवासी वस्तीत एक जलकुंभ असुन बोअरवेल्सद्वारे दर दोन तासांनी या जलकुंभात अवघे दहा ते बारा हंडे पाणी उपलब्ध होते. पाण्यासाठी रांगेत लावलेला नंबर दुसर्या किंवा तिसर्या दिवशी लागत असल्याने महिलांना कामधंदा सोडून पाणी मिळविण्यासाठी वेळ द्यावा लागत असल्याचे तेथील महिलांनी बोलुन दाखिवले.@ फोटो ओळ - उमराणे येथील एकलव्य आदिवासी वस्तीत जलकुंभातुन पाणी मिळविण्यासाठी रांगेत लावलेले हंडे.@ प्रतिक्रि या - सद्यस्थितीत उमराणे व परिसरातील पाण्याचे स्त्रोत आटल्याने तिव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.प्रशासनाकडुन तिन टॅकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु हा पाणीपुरवठा मागणी पेक्षा कमी होत असल्याने वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. सदर वाड्यावस्त्यांवर ग्रामपंचायतीच्या मालकीचे टॅक्ट्ररवरील टॅकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात येईल.- लताबाई देवरे सरपंच, उमराणे.