शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

तंत्रज्ञानाने नाटक सोयीस्कर झाले

By admin | Updated: January 22, 2017 00:55 IST

प्रदीप वैद्य : सार्वजनिक वाचनालयातर्फे ग्रंथालय सप्ताहाचे उद्घाटन

नाशिक : मराठी नाटकाची सुरुवातीची तथा मध्यांतराची सूचना देणारी घंटा, जाहिरात, नाटकाचे नेपथ्य, प्रकाश योजना आदि विविध आधुनिक साधनांच्या माध्यमातून नाटकात अनेक बदल झाले खरे, परंतु या बदलांमुळे नाटक समृद्ध नव्हे, तर सोयीचे होत गेले, असे प्रतिपादन कवी प्रदीप वैद्य यांनी केले.  सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथसप्तहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर कवी किशोर पाठक, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह अ‍ॅड. अभिजित बगदे, उपाध्यक्ष नरेश महाजन व वेदश्री थिगळे उपस्थित होते. वैद्य म्हणाले, नाटकांच्या विकासासाठी अनेकजण काम करीत असले तरी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असून, मराठी नाटकांसमोर आव्हाने उभी ठाकली आहे. त्यासाठी रंगभूमीचा पाया विकसित होणे गरजेचे असल्याचे मत वैद्य यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्रातील बहुतांश नाटककार मराठी नाटकांचा अभ्यास करण्यासाठी परदेशात जातात. मात्र ते काय अभ्यास करतात आणि त्याचा फायदा मराठी रंगभूमीला काय होतो हे अभ्यासणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. मराठी नाटकांसमोर दर्जेदार नेपथ्य, उत्कृष्ट लिखाण, पैशाचे पाठबळ, रंगभूमीच्या पठडीत तयार न झालेले कलाकार, योग्य मानधन, नाटकांच्या तारखा, वेळ यांसह तंत्रज्ञानाचे आव्हान आदिंसह विविध समस्या उभ्या आहेत. त्यातच योग्य ते सभागृह मिळत नाही.  कलाकारांच्या दूरचित्रवाणीवरील उपस्थितीने नाटकांविषयी सौख्य कमी झाले आहे.  कलाकारांच्या उपलब्धतेअभावी नाटकांचे तालुका ते जिल्हा व शहर पातळीवर दौरेही होत नसल्याची मराठी रंगभूमीची खंतही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, बी. लिब व एम. लिब प्रथम येणाऱ्या प्रदीप वैद्य यांच्यासह बी. लिबमध्ये प्रथम येणारे सुभाषचंद्र अहेर व एम. लिब पदवीची परीक्षा प्रथम येणाऱ्या ज्योती बच्छाव यांना सत्कार करून सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)