शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

दुसऱ्याच्या सुखात आपले सुख माना तेजस्वी सागर महाराज : येवल्यात कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:16 IST

येवला : या जगात दु:ख कोठेही नाही, ते आपण निर्माण केले आहे. समोरच्याकडे मोठी गाडी, बंगला, पैसा आहे यामुळे आपण दु:खी होतो.

ठळक मुद्देलोक घोड्यावरही आणि पायीदेखील चालू देत नाहीतमोठ्या सेख्येने समाजबांधव उपस्थित

येवला : या जगात दु:ख कोठेही नाही, ते आपण निर्माण केले आहे. समोरच्याकडे मोठी गाडी, बंगला, पैसा आहे यामुळे आपण दु:खी होतो. दुसºयाच्या सुखात आपले सुख माना, असा हितोपदेश प.पू. उपाध्याय १०८ तेजस्वी सागर महाराज यांनी येवल्यात केला.येवला मर्चंट बँकेच्या डॉ. हेडगेवार सभागृहात सकल जैन समाज व मारवाडी- गुजराथी मंचच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आपण सर्व महावीरांच्या सिद्धांतावर चालणारे आहोत, मग हा पंथ भेदभाव कशाला? असा सवाल उपस्थित करून ‘जो हर दरपे झुक जाये, उसें सर नही कहते और जो सही दरपेभी झुक ना जाये उसेभी सर नही कहते’ अशा शेरोशायरीतून त्यांनी हितोपदेश केला. आपले काम पूर्ण होण्यासाठी आपण कोणाचेही पाय पकडतो; पण ज्याच्या मर्जीने सगळी कामे होतात त्या परमेश्वराचे पाय कोणी धरत नाही. जगातले लोक घोड्यावरही आणि पायीदेखील चालू देत नाहीत, असे त्यांनी सांगितले. ओसवाल समाजाचे अध्यक्ष विजयकुमार श्रीश्रीमाळ यांनी प्रास्ताविक केले. मारवाडी-गुजराथी मंचचे अध्यक्ष अलकेश कासलीवाल यांनी परिचय करून दिला. यावेळी येमकोचे संचालक धनंजय कुलकर्णी, विजय चंडालिया, राजेश भंडारी, मदनलाल चंडालिया, रवींद्र बाफणा, विजय संचेती, समीर समदडिया, अनिल मुथा, मधुसूदन राका, सचिन कासलीवाल, नरेंद्र पारख, मनोज कासलीवाल, अरुण सोनी, पवन पहाडे, महेंद्र बाफणा, विलास पटणी, रमेश लोढा, प्रवीण श्रीश्रीमाळ, कांताबाई पारख, रत्नाबाई पारख, ललिता छाजेड, ललिता चंडालिया, लीलाबाई भंडारी, भारती संचेती यांच्यासह मोठ्या सेख्येने समाजबांधव उपस्थित होते.