शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

येवला तालुक्यातील ताराबाई कानडे यांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 18:54 IST

लासलगाव : येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महीलेचा स्वाईन फ्लुने बळी घेतला. या महीलेला ३ दिवस थंडीताप येत होता म्हणून पाटोदा येथे दवाखान्यात उपचारासाठी बरेच दिवस ठेवण्यात आले. परंतु योग्य निदान न झाल्याने लासलगाव येथील एका मोठ्या दवाखान्यात आणले. मात्र तेथून लासलगाव ग्रामीण रूग्णालय आणले तेथेही चिंताजनक प्रकृती लक्षात घेवून सदर महिलेस तातडीने नाशिकला हलविण्यात येत असताना आडगाव नाका गाठण्या आगोदरच या महिलेने शेवटचा श्वास घेतला.

ठळक मुद्दे लासलगाव येथे चांदवड, येवले व निफाड तालुक्यातील काही गावात हे रूग्ण वाढत आहेत

लासलगाव : येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महीलेचा स्वाईन फ्लुने बळी घेतला. या महीलेला ३ दिवस थंडीताप येत होता म्हणून पाटोदा येथे दवाखान्यात उपचारासाठी बरेच दिवस ठेवण्यात आले. परंतु योग्य निदान न झाल्याने लासलगाव येथील एका मोठ्या दवाखान्यात आणले. मात्र तेथून लासलगाव ग्रामीण रूग्णालय आणले तेथेही चिंताजनक प्रकृती लक्षात घेवून सदर महिलेस तातडीने नाशिकला हलविण्यात येत असताना आडगाव नाका गाठण्या आगोदरच या महिलेने शेवटचा श्वास घेतला.ही महिला अत्यंत गरीब असुन लासलगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यवंशी तसेच निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले व डॉ. एच. एल. गायकवाड यांच्यासह व कर्मचारी यांनी तातडीने विविध दवाखान्यात माहीती घेतली असता रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे असे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले. स्वाईन फ्लुचे स्थानिक रूग्ण नाहीत परंतु लासलगाव येथे चांदवड, येवले व निफाड तालुक्यातील काही गावात हे रूग्ण वाढत आहेत.लासलगाव परिसरातल्या रूग्णांनी किरकोळ आजार असला तरी तातडीने डॉक्टर्स यांच्या सल्ल्यानुसार त्वरीत उपचार घ्यावेत व आपल्या राहत्या घराचे आसपास पाणी साचून देवू नये तसेच सात दिवसाचे आत पाणी रिकामे करून ताजे पाणीस्वच्छ करून प्यावे असे आवाहन निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.लासलगाव परिसरातील विविध गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून सर्दी खोकला यासह आजारी होणाºया रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रूग्णांनी घरीच परस्पर औषधे घेवू नयेत, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.