शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
5
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
6
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
7
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
8
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
9
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
10
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
11
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
12
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
13
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
14
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
15
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
16
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
17
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
18
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
19
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
20
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल

येवला तालुक्यातील ताराबाई कानडे यांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 18:54 IST

लासलगाव : येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महीलेचा स्वाईन फ्लुने बळी घेतला. या महीलेला ३ दिवस थंडीताप येत होता म्हणून पाटोदा येथे दवाखान्यात उपचारासाठी बरेच दिवस ठेवण्यात आले. परंतु योग्य निदान न झाल्याने लासलगाव येथील एका मोठ्या दवाखान्यात आणले. मात्र तेथून लासलगाव ग्रामीण रूग्णालय आणले तेथेही चिंताजनक प्रकृती लक्षात घेवून सदर महिलेस तातडीने नाशिकला हलविण्यात येत असताना आडगाव नाका गाठण्या आगोदरच या महिलेने शेवटचा श्वास घेतला.

ठळक मुद्दे लासलगाव येथे चांदवड, येवले व निफाड तालुक्यातील काही गावात हे रूग्ण वाढत आहेत

लासलगाव : येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव येथील ताराबाई शरद कानडे (४२) या महीलेचा स्वाईन फ्लुने बळी घेतला. या महीलेला ३ दिवस थंडीताप येत होता म्हणून पाटोदा येथे दवाखान्यात उपचारासाठी बरेच दिवस ठेवण्यात आले. परंतु योग्य निदान न झाल्याने लासलगाव येथील एका मोठ्या दवाखान्यात आणले. मात्र तेथून लासलगाव ग्रामीण रूग्णालय आणले तेथेही चिंताजनक प्रकृती लक्षात घेवून सदर महिलेस तातडीने नाशिकला हलविण्यात येत असताना आडगाव नाका गाठण्या आगोदरच या महिलेने शेवटचा श्वास घेतला.ही महिला अत्यंत गरीब असुन लासलगाव ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुर्यवंशी तसेच निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साहेबराव गावले व डॉ. एच. एल. गायकवाड यांच्यासह व कर्मचारी यांनी तातडीने विविध दवाखान्यात माहीती घेतली असता रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे असे खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले. स्वाईन फ्लुचे स्थानिक रूग्ण नाहीत परंतु लासलगाव येथे चांदवड, येवले व निफाड तालुक्यातील काही गावात हे रूग्ण वाढत आहेत.लासलगाव परिसरातल्या रूग्णांनी किरकोळ आजार असला तरी तातडीने डॉक्टर्स यांच्या सल्ल्यानुसार त्वरीत उपचार घ्यावेत व आपल्या राहत्या घराचे आसपास पाणी साचून देवू नये तसेच सात दिवसाचे आत पाणी रिकामे करून ताजे पाणीस्वच्छ करून प्यावे असे आवाहन निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.लासलगाव परिसरातील विविध गावातील नागरिकांना गेल्या काही दिवसापासून सर्दी खोकला यासह आजारी होणाºया रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. रूग्णांनी घरीच परस्पर औषधे घेवू नयेत, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.