शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

तीन तालुक्यांतील टॅँकरला एक महिना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:17 IST

जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून, जुलै अखेरीस जिल्ह्यातील तीन तालुक्यांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना आगामी महिन्यात पाऊस पडण्याविषयी साशंकता असल्याने सिन्नर, येवला व नांदगाव या तीन तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून, जुलै अखेरीस जिल्ह्यातील तीन तालुक्यांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना आगामी महिन्यात पाऊस पडण्याविषयी साशंकता असल्याने सिन्नर, येवला व नांदगाव या तीन तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.  आराखड्यानुसार दरवर्षी ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास शासनाची अनुमती आहे. शासनाच्या मते जून महिन्यात मान्सूनचे आगमन होऊन जोरदार पाऊस पडत असल्याने गावोगावचे पाण्याचे स्रोत पूर्ववत होऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतो. परंतु अलीकडे काही वर्षांपासून जून महिन्यात मान्सूनचे आगमन होत असले तरी, पाऊस अगदीच नगण्य पडत असल्यामुळे जून व जुलै महिन्यातही टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यंदाही जिल्ह्णातील सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा, बागलाण या सहा तालुक्यातील ६८ गावे, १४० वाड्यांना जुलैअखेर ५१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलैअखेर टॅँकरला अनुमती दिलेली असल्याने १ आॅगस्टपासून पाण्याचे टॅँकर बंद करण्यात येणार आहे.सिन्नर तालुक्यात आजवर ४८ टक्के, येवला येथे ५७ टक्के पाऊस झाला असून, त्यातही तालुक्याच्या काही भागात पावसाचा लवलेशही नाही.पर्याय नाहीच्नांदगाव तालुक्यात ६६ गावे, सिन्नरला ४१ व येवला येथे ५० गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे, सध्या या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून, आगामी काळात पाऊस न झाल्यास टॅँकरशिवाय पर्याय नसल्याने टॅँकरला मुदतवाढ द्यावी, असे प्रस्ताव तालुका पातळीवरून सादर करण्यात आले होते. त्यास जिल्हाधिकाºयांनी मान्यता दिली असून, येत्या ३१ आॅगस्टअखेर टॅँकर सुरू ठेवण्यास अनुमती दिली आहे.

टॅग्स :Waterपाणी