शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
5
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
6
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
7
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
8
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
9
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
10
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
11
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
12
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
13
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
14
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
15
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
16
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
17
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
18
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
19
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
20
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी

तीन तालुक्यांतील टॅँकरला एक महिना मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:17 IST

जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून, जुलै अखेरीस जिल्ह्यातील तीन तालुक्यांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना आगामी महिन्यात पाऊस पडण्याविषयी साशंकता असल्याने सिन्नर, येवला व नांदगाव या तीन तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

नाशिक : जिल्ह्यात अपुरा पाऊस पडल्याने अद्यापही पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम असून, जुलै अखेरीस जिल्ह्यातील तीन तालुक्यांत टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असताना आगामी महिन्यात पाऊस पडण्याविषयी साशंकता असल्याने सिन्नर, येवला व नांदगाव या तीन तालुक्यात टॅँकरद्वारे पाणीपुरवठ्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.  आराखड्यानुसार दरवर्षी ३० जूनपर्यंत टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यास शासनाची अनुमती आहे. शासनाच्या मते जून महिन्यात मान्सूनचे आगमन होऊन जोरदार पाऊस पडत असल्याने गावोगावचे पाण्याचे स्रोत पूर्ववत होऊन पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटतो. परंतु अलीकडे काही वर्षांपासून जून महिन्यात मान्सूनचे आगमन होत असले तरी, पाऊस अगदीच नगण्य पडत असल्यामुळे जून व जुलै महिन्यातही टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. यंदाही जिल्ह्णातील सिन्नर, नांदगाव, येवला, मालेगाव, देवळा, बागलाण या सहा तालुक्यातील ६८ गावे, १४० वाड्यांना जुलैअखेर ५१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ जुलैअखेर टॅँकरला अनुमती दिलेली असल्याने १ आॅगस्टपासून पाण्याचे टॅँकर बंद करण्यात येणार आहे.सिन्नर तालुक्यात आजवर ४८ टक्के, येवला येथे ५७ टक्के पाऊस झाला असून, त्यातही तालुक्याच्या काही भागात पावसाचा लवलेशही नाही.पर्याय नाहीच्नांदगाव तालुक्यात ६६ गावे, सिन्नरला ४१ व येवला येथे ५० गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायम आहे, सध्या या गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असून, आगामी काळात पाऊस न झाल्यास टॅँकरशिवाय पर्याय नसल्याने टॅँकरला मुदतवाढ द्यावी, असे प्रस्ताव तालुका पातळीवरून सादर करण्यात आले होते. त्यास जिल्हाधिकाºयांनी मान्यता दिली असून, येत्या ३१ आॅगस्टअखेर टॅँकर सुरू ठेवण्यास अनुमती दिली आहे.

टॅग्स :Waterपाणी