शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

स्वच्छतेची खबरदारी न घेणाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 00:33 IST

नाशिक : शहरासह ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या आहेत. तसेच परिचारिकांनी नवजात शिशुंना हात स्वच्छ हात धुऊनचा हाताळावे, तसेच आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपयायोजना करावी तसे न करणाºया परिचारिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही दीपक सांवत यांनी दिले आहे.

ठळक मुद्देदीपक सावंत : आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत प्रशासनाला सूचना

नाशिक : शहरासह ग्रामीण भागातही स्वाइन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, वातावरणातील बदल व पूर्वानुभव लक्षात घेता सर्वेक्षण, निदान, उपचार, आरोग्य शिक्षण, प्रशिक्षण आदी बाबींकडे लक्ष देण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केल्या आहेत. तसेच परिचारिकांनी नवजात शिशुंना हात स्वच्छ हात धुऊनचा हाताळावे, तसेच आवश्यक त्या सर्व खबरदारीच्या उपयायोजना करावी तसे न करणाºया परिचारिकांवर कारवाई करण्याचे निर्देशही दीपक सांवत यांनी दिले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.३०) आयोजित केलेल्या साथरोग व आरोग्याच्या इतर समस्यांच्या आढावा बैठकीप्रसंगी डॉ. दीपक सावंत बोलत होते. येवेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे आदी उपस्थित होते.डॉ. सावंत म्हणाले, स्वाइन फ्ल्यूबाबत प्रत्येक नागरिकाने आपल्या स्तरावर काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगतानाच २०१८ मध्ये स्वाइन फ्ल्यूचे नऊ रु ग्ण दगावल्याने संबंधित आरोग्य विभागाने अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. आरोग्य मंत्र्यांच्या आढावा बैठकीत नाशिक मनपा हद्दीत हिवतापाचे २, डेंग्यूचे २२० व चिकनगुन्याचे १९ रुग्ण आढळून आले, तर ग्रामीण भागात हिवतापाचे सहा, डेंग्युचे ३३ आणि चिकनगुन्याचे २१ रुग्ण आढळून आले. मालेगाव मनपा क्षेत्रात फक्त डेंग्यूचे ३ रुग्ण आढळले. मालेगावच्या तुलनेत नाशिक शहरात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने महापालिकेने याबाबत काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ. सावंत यांनीव्यक्त करताना शहरासह ग्रामीण भागात नागरिकांमध्ये आरोग्य आणि स्वच्छतेविषयी विविध मार्गाने जनजागृती करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. कोरडा दिवस पाळावासाथीच्या आजारांना आळा घालण्यासाठी शहरातील संवेदनशील भागासह ग्रामीण भागातील डासांचे निर्मूलन करण्यासाठी कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन डॉ. दीपक सावंत यांनी केले. सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे २४ तासांपेक्षा अधिक काळ राहिल्यास स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक औषधोपचार सुरू करावेत. तसेच खासगी रु ग्णालयांनी व वैद्यकीय महाविद्यालयांनी तत्काळ उपचारासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.