शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

सावरकरांच्या कविता क्रांतीचे प्रतीक : बेदरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:22 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता या क्रांतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांच्या वाट्याला आलेल्या तुरु ंगवासात त्यांच्या कवितांनी त्यांना मोठी साथ दिल्याचे मत स्वानंद बेदरकर यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता या क्रांतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांच्या वाट्याला आलेल्या तुरु ंगवासात त्यांच्या कवितांनी त्यांना मोठी साथ दिल्याचे मत स्वानंद बेदरकर यांनी व्यक्त केले.  शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात सोमवारी (दि.१८) दक्ष नागरिक मंच आणि मैत्रविश्व ग्रुप यांच्यातर्फे सुरू असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्याख्यानमालेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांनी सावरकरांचे विचार रसिकांसमोर मांडताना सावरकरांचे देशप्रेम आणि त्यांच्या मनात मातृभूमीविषयी असलेली ओढ याविषयी विविध प्रसंगांसह अंदमान येथील काळ््या पाण्याच्या शिक्षेदरम्यान आलेल्या अनेक कटू अनुभवही उपस्थितांना उलगडून सांगितले. ते म्हणाले, कविता हे क्रांतीचे प्रतीक आहे, यावर सावरकरांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कवितांमधून मातृभूमीविषयी कायम कृतज्ञता व्यक्त होत राहिली.त्यांची कविता इतरांच्या किंवा स्वत:च्या आनंदासाठी कधीच नव्हती. त्यांची कविता ही मातृभूमीच्या रक्षणासाठी होती. त्यांच्या कवितांमधून सातत्याने राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडते. अंदमानच्या तुरुंगवासात त्यांनी अनंत यातना भोगत असतानाही कविता लिहिल्या. खडतर शिक्षा भोगत असतानादेखील ते डगमगले नाहीत. त्यांचे काव्य म्हणजे जणूकाही धगधगते अग्नीकुंडच होते़ त्यापासून अनेक क्रांतीकारकांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती दिली त्यामुळेच त्यांच्या कविता त्यांनी भोगलेल्या वेदनांची सातत्याने जाणीव करून देत असल्याचेही बेदरकर यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक