शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

सावरकरांच्या कविता क्रांतीचे प्रतीक : बेदरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 01:22 IST

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता या क्रांतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांच्या वाट्याला आलेल्या तुरु ंगवासात त्यांच्या कवितांनी त्यांना मोठी साथ दिल्याचे मत स्वानंद बेदरकर यांनी व्यक्त केले.

नाशिक : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता या क्रांतीचे प्रतीक असून, स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांच्या वाट्याला आलेल्या तुरु ंगवासात त्यांच्या कवितांनी त्यांना मोठी साथ दिल्याचे मत स्वानंद बेदरकर यांनी व्यक्त केले.  शंकराचार्य न्यासाच्या कुर्तकोटी सभागृहात सोमवारी (दि.१८) दक्ष नागरिक मंच आणि मैत्रविश्व ग्रुप यांच्यातर्फे सुरू असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व्याख्यानमालेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांनी सावरकरांचे विचार रसिकांसमोर मांडताना सावरकरांचे देशप्रेम आणि त्यांच्या मनात मातृभूमीविषयी असलेली ओढ याविषयी विविध प्रसंगांसह अंदमान येथील काळ््या पाण्याच्या शिक्षेदरम्यान आलेल्या अनेक कटू अनुभवही उपस्थितांना उलगडून सांगितले. ते म्हणाले, कविता हे क्रांतीचे प्रतीक आहे, यावर सावरकरांचा ठाम विश्वास होता. त्यांच्या कवितांमधून मातृभूमीविषयी कायम कृतज्ञता व्यक्त होत राहिली.त्यांची कविता इतरांच्या किंवा स्वत:च्या आनंदासाठी कधीच नव्हती. त्यांची कविता ही मातृभूमीच्या रक्षणासाठी होती. त्यांच्या कवितांमधून सातत्याने राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडते. अंदमानच्या तुरुंगवासात त्यांनी अनंत यातना भोगत असतानाही कविता लिहिल्या. खडतर शिक्षा भोगत असतानादेखील ते डगमगले नाहीत. त्यांचे काव्य म्हणजे जणूकाही धगधगते अग्नीकुंडच होते़ त्यापासून अनेक क्रांतीकारकांनी प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहूती दिली त्यामुळेच त्यांच्या कविता त्यांनी भोगलेल्या वेदनांची सातत्याने जाणीव करून देत असल्याचेही बेदरकर यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरNashikनाशिक