शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

एकावेळी एकच कार्ड होणार स्वॅप

By admin | Updated: November 16, 2016 22:43 IST

ग्राहकांची कोंडी : बॅँकांकडून अनेकविध उपाययोजना

 नाशिक : जर तुमच्या खिशात अनेक बॅँकांचे एटीएम कार्ड असतील आणि तुम्ही प्रत्येक कार्डाचा वापर करून एटीएममधून रक्कम काढण्याचा विचार करीत असाल तर, जरा थांबा. कारण तुमच्याकडे कितीही कार्ड असले तरी तुम्हाला वापर मात्र कोणत्याही एकाच कार्डाचा करता येणार आहे. मोदींच्या घोषणेनंतर बॅँका आणि एटीएम बाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. पैसे काढण्याची मर्यादा मर्यादित असल्यामुळे पैसे मिळविण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. या परिस्थितीत रांगेतील जास्तीत जास्त ग्राहकाला पैसे अदा व्हावेत यासाठी पैसे काढण्यावर मर्यादा आणली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्राहकांकडे कितीही एटीएम कार्ड असले तरी त्यांना एकावेळी एकच कार्ड वापरता येणार आहे. दुसरे कार्ड वापरल्यास ते कार्यरत होणार नसल्याची व्यवस्था मशीनमध्ये करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेची नोट चलनातून रद्द केल्यानंतर ग्राहकांनी त्याच रात्री एटीएममध्ये जाऊन तीन वेळा ४०० याप्रमाणे १२०० रुपये काढून ५०० आणि १००० ची नोट एटीएम मशीनमधून येणार नाही याची काळजी घेतली. अनेकांनी त्यांच्याजवळील कार्डाचा वापर करीत जास्तीत जास्त रक्कम काढली. यामुळे एटीएममध्ये बराच वेळ लागण्याबरोबरच इतरांनाही ताटकळत उभे रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेनुसार आता एकावेळी एकच कार्ड एटीएममधून स्वॅप करता येणार आहे. त्यामुळे इतर ग्राहकांना पैसे काढता येण्यासाठी वेळ मिळणार आहे. (प्रतिनिधी)