शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

खामखेडा परिसरात उन्हाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 17:44 IST

खामखेडा : ग्रामीण भागातील तपमानात गेल्या तीन- चार दिवसांपासून अचानक वाढ झाल्याने वातावरणात उष्णता वाढ झाल्याने उन्हाचे चटके लागू लागली आहे.

ठळक मुद्देफेब्रुवारीतच भासूलागला मे महिना

खामखेडा : ग्रामीण भागातील तपमानात गेल्या तीन- चार दिवसांपासून अचानक वाढ झाल्याने वातावरणात उष्णता वाढ झाल्याने उन्हाचे चटके लागू लागली आहे.दर वर्षी मकरसंक्र ात नंतर थंडी कमी होयाला लागते. चालू वर्षी जरी अल्प पावसाळा होता. त्यामुळे या वर्षी अगदी कमी प्रमाणात थंडी राहील असा नागरिकांचा अंदाज होता. पावसाळा संपल्यांनतर त्या प्रमाणात थंडी नव्हती. परंतु डिसेंबर महिन्यापासून मोठया प्रमाणात कडाक्याची थंडी लागत होते. सकाळ-सायंकाळी बाहेर पडणे मुश्किल झाले होते. त्यामुळे वातावरणात कमालची थंड वातावरण होते.परिणामीे पिकेही चांगली होती. पिकांना पाणी सुद्धा कमी प्रमाणात लागत होते. परंतु मात्र गेल्या तीन-चार दिवसापासून वातावरणात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन प्रखर ऊन पडत असल्याने वातावरण उष्णतम झाले आहे.या उष्ण वातावरणामुळे दुपारच्या वेळेस रस्ते ओस पडू लागले आहेत. तर दुपारी प्रवास करणारे डोक्यावर टोपी किंवा उपरणे बांधून प्रवास करतांना दिसून येत आहेत. या उष्ण वातावरणामुळे दुपारच्या वेळेस रस्त्याच्या कडेच्या रसवंती सूर झाल्या आहेत. या उन्हामुळे पिकांना दररोज पाणी द्यावे लागत आहेत. शेतातील पिके दुपारच्या वेळेस कोमलली दिसून येत आहे. या उष्ण वातावरणामुळे विहिरीच्या पाण्याच्या पातळी खोल जाऊ लागल्या आहेत. काही विहिरी तर कोरड्या झाल्या आहेत.जर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी एवढ्या प्रमाणात उन्हाळी जाणवू लागला आहे, तर पुढेचे दिवस कसे राहातील याचे वर्णन करतांना दिसून येत आहेत.