शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

एक मुल तीस झाडे अभियान उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 17:45 IST

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एक मुल तीस झाडे हे अभिनव अभियान सुरू झाले आहे. हे अभियान केवळ याच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरताच मर्यादित न राहता भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये पोहोचले पाहिजे. कारण पृथ्वीचे वाढत असलेले तापमान आणि वातावरणातील प्रतिकुल बदल ही दोन मोठी संकटे आपल्यासमोर आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी हे अभियान क्र ांतिकारी आहे, असे मत संदीप विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रोफेसर एन. रामाचंद्रन यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देएन.रामाचंद्रन : कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील उपक्रम

पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे एक मुल तीस झाडे हे अभिनव अभियान सुरू झाले आहे. हे अभियान केवळ याच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे पुरताच मर्यादित न राहता भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये व महाविद्यालयांमध्ये पोहोचले पाहिजे. कारण पृथ्वीचे वाढत असलेले तापमान आणि वातावरणातील प्रतिकुल बदल ही दोन मोठी संकटे आपल्यासमोर आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी हे अभियान क्र ांतिकारी आहे, असे मत संदीप विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल प्रोफेसर एन. रामाचंद्रन यांनी व्यक्त केले.कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना राबवित असलेल्या एक मूल तीस झाडे या अभियानास त्यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी ते बोलत होते. प्राचार्य डॉ. एस. एस. घुमरे, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. ज्ञानोबा ढगे डॉ. शरद बिन्नोर, प्रा. संदीप भिसे, प्रा. एस. एस. प्रसाद उपस्थित होते. मविप्रच्या सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांनीही या अभियानास भेट दिली. त्यांनी ही मनोगत व्यक्त केले.यावेळी मविप्रचे सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक प्रल्हाद गडाख, दत्तात्रय पाटील, डॉ. एस. एस. घुमरे, प्रा. ज्ञानोबा ढगे आणि विद्यार्थी उपस्थित होते.