शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्याची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 01:00 IST

सततची नापिकी, कमी पर्जन्यवृष्टी, उत्पन्नात घट, कमी भाव व कर्जबाजारी-पणाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील सुनील बाजीराव बोरसे (५१) यांनी भुसावळकडे जाणाºया रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

साकोरा : सततची नापिकी, कमी पर्जन्यवृष्टी, उत्पन्नात घट, कमी भाव व कर्जबाजारी-पणाला कंटाळून नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील सुनील बाजीराव बोरसे (५१) यांनी भुसावळकडे जाणाºया रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.सततची नापिकी, कमी पर्जन्यवृष्टीमुळे उत्पन्नात झालेली घट, भाव नाही, अत्यल्प पाऊस व शेतीत केलेला खर्च वसूल होणार नसल्याने आणि दुबार पेरणीचे संकट तसेच बँकेचे अडीच लाख कर्ज व मुलीच्या लग्नाचे कर्ज अशाअनेक विवंचणेमुळे बोरसे यांनी नांदगाव रेल्वेस्थानक ते रेल्वे गेटदरम्यान रेल्वेखाली उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.एक महिन्यांपूर्वीच साकोरा येथील मच्छिंद्र बोरसे या तरुण शेतकºयाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ताजी आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी धास्तावले आहेत. सुनील बोरसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व आई-वडील असा परिवार आहे. तालुक्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले असून, चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्या