शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विद्यार्थांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 01:09 IST

नाशिक : शहरासहा राज्यभरातील प्रमुख सहा प्रमुख महानगर क्षेत्रातील अकरावीची प्रवेश केंद्रीय आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. कोविड -१९ संसर्गजन्य आजाराचे सावटाखाली होत असलेली ही प्रवेश प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या एसईबीसी आरक्षणासंदर्भातील आदेशामुळे स्थगित झाली असून नाशिक शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थांना ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.

ठळक मुद्देअकरावी प्रवेश : २५ हजार २७० पैकी १७ हजार ८७ जागा रिक्त

नाशिक : शहरासहा राज्यभरातील प्रमुख सहा प्रमुख महानगर क्षेत्रातील अकरावीची प्रवेश केंद्रीय आॅनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत. कोविड -१९ संसर्गजन्य आजाराचे सावटाखाली होत असलेली ही प्रवेश प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या एसईबीसी आरक्षणासंदर्भातील आदेशामुळे स्थगित झाली असून नाशिक शहरातील विविध ६० उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीत प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थांना ही प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील विविध ६० महाविद्यालयांमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून या प्रक्रियेत प्रथम फेरी पूर्ण झाली आहे. मात्र दुसरी फेरीची गुणवत्ता निवड यादी १० सप्टेंबर २००० रोजी जाहीर केली जाणार होती मात्र सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण संदर्भात दिलेल्या स्थगितीच्या आदेशामुळे अकरावीची पुढील प्रवेश प्रक्रिया ही स्थगित करण्यात आली आहे. यासंदर्भात शासनाची आदेश प्राप्त झाल्यानंतरच पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाने अकरावी प्रवेश या संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे त्यामुळे करणामुळे लांबलेली प्रवेश प्रक्रिया आणखीनच लांबली असून प्रथम फेरीत प्रवेशाची संधी मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवशासाठी दुसरी फेरी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे.१७ हजार ८७ जागा रिक्तनाशिक महानगर क्षेत्रातील विविध सात महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या २५ हजार २७० जागांपैकी अजूनही तब्बल१७ हजार ८७ जागा रिक्त आहेत. अकरावी प्रवेशासाठी जिल्हाभरातून ३१ हजार ४६० विद्यार्थ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार १८७ विद्यार्थ्यांनी पसंतीचे महाविद्यालय निवडण्याचा रकाना भरून आॅनलाइन अर्ज सबमिट केले होते. या सर्व विद्यार्थ्यांपैकी प्रथम फेरीत केवळ ८ हजार १८३ प्रवेश झाले असून सुमारे १५ विद्यार्थ्यांना दुसºया फेरीसाठी निवड यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालय