शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

विद्यार्थ्यांचा मार्ग खडतरच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:22 IST

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेने अशोकस्तंभ ते त्र्यंबकरोड या स्मार्ट रोडचे काम सुरू केले़ ऐन पावसाळ्यात सुरू केलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावरील तीन शाळांतील ११ हजार ६५० विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे वृत्त दैनिक लोकमतने १४ जून रोजी प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये मातीचा कच्चा रस्ता तयार केला असून, तीन नंबरचे प्रवेशद्वार खुले केले आहे़ यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा खडतर मार्ग काहीअंशी मोकळा झाला आहे़

ठळक मुद्देस्मार्ट रोड : पर्यायी कच्चा रस्तापर्यायी व्यवस्थेसाठी स्टेडियमचे प्रवेशद्वार उघडले

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक महानगरपालिकेने अशोकस्तंभ ते त्र्यंबकरोड या स्मार्ट रोडचे काम सुरू केले़ ऐन पावसाळ्यात सुरू केलेल्या रस्त्याच्या कामामुळे या मार्गावरील तीन शाळांतील ११ हजार ६५० विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा मार्ग बंद झाल्याचे वृत्त दैनिक लोकमतने १४ जून रोजी प्रसिद्ध केले होते़ या वृत्ताची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये मातीचा कच्चा रस्ता तयार केला असून, तीन नंबरचे प्रवेशद्वार खुले केले आहे़ यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्याचा खडतर मार्ग काहीअंशी मोकळा झाला आहे़स्मार्ट रोडचे काम सुरू असलेल्या मार्गावर आदर्श हा1यस्कूल, डी. डी. बिटको बॉइज आणि गर्ल्स हायस्कूल आणि शासकीय कन्या विद्यालय या तीन शाळा आहेत़ रस्त्याचे काम सुरू करताना महापालिकेने ना शालेय प्रशासनाशी चर्चा केली ना शाळकरी विद्यार्थ्यांचा विचार केला़ तसेच विद्यार्थ्यांच्या गैरसोयीबाबत महापालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहारही केला होता, मात्र त्यांना प्रशासन दाद देत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शाळेत येण्याच्या मार्ग तसेच त्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते़ रस्त्याच्या कामामुळे शासकीय कन्या विद्यालयाचे बंद होणारे प्रवेशद्वार तसेच स्टेडियममध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे बिटको हायस्कूलमधील विद्यार्थ्यांच्या गैरसोयीचा मुद्दा मांडण्यात आला होता़विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशावर लोकमतने मांडलेल्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनाने एमजीरोडवरील स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या इमारतीजवळील तीन नंबरचे गेट विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले आहे़

टॅग्स :Studentविद्यार्थीroad safetyरस्ते सुरक्षा