शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

मामाचे हरवलेले पत्र विद्यार्थ्यांना सापडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 16:56 IST

सिन्नर येथील मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित अभिनव बाल विकास मंदिरातील विद्यार्थ्यांनी जागतिक टपाल दिनानिमित्त मामा व आई-वडिलांना पत्र लेखनाचा उपक्रम राबविला.

काही वर्षांपासून मोबाईलच्या युगात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक तसेच इतर माध्यमांमुळे पत्रलेखन दिवसेंदिवस लुप्त पावत चालले आहे. आपण पत्र लिहिण्याचे विसरलो. पण पूर्वीच्या काळी पत्र लिहीण्याची लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गरज होती. पण तंत्रज्ञानाच्या युगात पत्रव्यवहार कमी होत चाललेला असून हे पत्र लेखन नवीन पिढीला समजावे या हेतूने मुख्याध्यापक संगीता आव्हाड व विकास गीते यांच्या संकल्पनेतून पत्र लेखन हा उपक्रम शालेय आवारात राबविण्यात आला. चिमुकल्यांना पोस्टकार्ड कशी असतात, ते कसे लिहितात यासाठी एका हॉलमध्ये पोस्टकार्ड वाटप करण्यात आले. तसेच त्यांना आपापल्या मामाला तसेच आई-वडिलांना पत्र लिहीण्यास सांगण्यात आले. पत्रलेखन करताना चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. पत्रलेखन करताना गावाकडच्या आठवणीत मुले हरवून गेली होती. याप्रसंगी स्काऊट गाईडचे अधिकारी हेमांगी पाटील, विश्वनाथ शिरोळे, संजीव गांगुर्डे, सुजोत कुमावत, संतोष जगताप, सरला वर्पे, रवींद्र बुचकुल, सविता दवंगे, संगीता गाडे, वैभव केदार, मीनाक्षी ठाकरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा