शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

विद्यार्थ्यांनी राबविले थुंकीमुक्त अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:17 IST

नाशिक : कोरोनापासून सुरक्षिततेकरिता लॉकडाऊनच्या काळात बीवायके कॉलेज आॅफ कॉमर्स राष्ट्रीय सेवा योजना व प्लेज फॉर लाइफ यांच्या संयुक्त विद्यमाने थुंकीमुक्त शहर अभियान ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. कारण सध्या बंदी असूनदेखील तंबाखू व गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकण्याचे प्रमाण वाढले आहे.

नाशिक : कोरोनापासून सुरक्षिततेकरिता लॉकडाऊनच्या काळात बीवायके कॉलेज आॅफ कॉमर्स राष्ट्रीय सेवा योजना व प्लेज फॉर लाइफ यांच्या संयुक्त विद्यमाने थुंकीमुक्त शहर अभियान ही जनजागृती मोहीम राबविण्यात आली. कारण सध्या बंदी असूनदेखील तंबाखू व गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर थुंकण्याचे प्रमाण वाढले आहे.कोरोना या महामारीचा संसर्ग वाढत असून, सरकारने सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर बंदी घातली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यामुळे काय दुष्परिणाम होतात, हा संदेश या अभियानातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लोकांपर्यंत पोहोचवला. या अभियानात एक लिंक जास्तीत जास्त जणांना शेअर केली. या अभियानात कार्यक्र म अधिकारी डॉ. एच. पी. वंगरवार , टोबॅको कंट्रोल लिडर गंधार सरदेशपांडे असून, सोशल मीडिया लिडर ऋ षिकेश देशपांडे हे आहेत.दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दरवर्षी स्वच्छवारी, निर्मलवारी, स्वस्थवारी आणि हरितवारीअंतर्गत स्वयंसेवकांनी जेथे आपण राहत आहोत तेथेच किंवा आजूबाजूच्या परिसरात उपक्रम राबविण्याचे ठरविले. बी. वाय. के. कॉलेज आॅफ कॉमर्समध्ये काही वृक्ष संगोपन व पर्यावरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, प्रा. डॉ. एच. पी. वंगरवार, प्रा. संगीता मोरे, प्रा. डॉ. योगिनी दीक्षित, प्रा. डॉ. शिशीर सिंदेकर, प्रा. पंकज बावणे आदी उपस्थित होते. तसेच काही विद्यार्थ्यांनी सुद्धा या वारीमध्ये सहभागी होऊन आपल्या राहत्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविली आणि समाजात जनजागृती निर्माण केली.-----------------जनजागृतीचे कार्यया अभियानातून लोकांपर्यंत लिंकच्या मार्फत संदेश पोहोचवून समाजात एक वेगळ्या प्रकारची जनजागृती निर्माण केली. या अभियानातून आत्तापर्यंत हजारो लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचे काम केले आहे. तरी अजून जास्तीत जास्त लोकांनी या अभियानात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :Nashikनाशिक