शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
3
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
4
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
5
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
6
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
7
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
8
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
9
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
10
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
11
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
12
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
13
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
14
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
15
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
16
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
17
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
18
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
19
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
20
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 

संकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थी प्रश़ासनाचा गोंधळ

By admin | Updated: July 14, 2017 15:56 IST

बारा वाजेपर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी वाढवून दिलेली मूदत संपल्यानंतर संकेतस्थळ बंद झाल्याने बारा वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये दाखल झालेले विध्यार्थी व महाविद्यालये प्रशासनाचा गोंधळ उडाला.शिक्षण विभागाने आकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.१४) दुपारी १२ वाजेपर्यंत मूदत दिली होती. परंतु, ही मुदत विद्यार्थ्यांसाठी असून कनिष्ठ महाविद्यालयांना माहीती अपडेट करण्यासाठी अधिक वेळ मिळेल, असा समज प्रवेशप्रक्रिया नियंत्रण समिती आणि महाविद्यालय प्रशासनाचा झाल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये सोडण्यात आले. परंतु १२.५ वाजता प्रवेश प्रक्रियेचे संकेत स्थळ अचानक बंद झाल्याने प्रवेश प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांसह कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासनाचाही गोंधळ उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रवेशप्रक्रियेचे संकेतस्थळ बंद झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुणे येथील मुख्य कार्यालयासोबतसंपर्क साधून प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या गोंधळाची माहीती देऊन पुन्हा संकेतस्थळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.