शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

संकेतस्थळ बंद झाल्याने विद्यार्थी प्रश़ासनाचा गोंधळ

By admin | Updated: July 14, 2017 15:56 IST

बारा वाजेपर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी कसरत

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : अकरावी आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठी वाढवून दिलेली मूदत संपल्यानंतर संकेतस्थळ बंद झाल्याने बारा वाजेपर्यंत प्रवेश घेण्यासाठी विविध महाविद्यालयांमध्ये व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये दाखल झालेले विध्यार्थी व महाविद्यालये प्रशासनाचा गोंधळ उडाला.शिक्षण विभागाने आकरावी प्रवेशासाठी शुक्रवारी (दि.१४) दुपारी १२ वाजेपर्यंत मूदत दिली होती. परंतु, ही मुदत विद्यार्थ्यांसाठी असून कनिष्ठ महाविद्यालयांना माहीती अपडेट करण्यासाठी अधिक वेळ मिळेल, असा समज प्रवेशप्रक्रिया नियंत्रण समिती आणि महाविद्यालय प्रशासनाचा झाल्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये सोडण्यात आले. परंतु १२.५ वाजता प्रवेश प्रक्रियेचे संकेत स्थळ अचानक बंद झाल्याने प्रवेश प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे विद्यार्थी व पालकांसह कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रशासनाचाही गोंधळ उडाल्याचे दिसून आले. दरम्यान, प्रवेशप्रक्रियेचे संकेतस्थळ बंद झाल्याने निर्माण झालेल्या गोंधळाची माहिती मिळताच शिक्षण उपसंचालक कार्यालयाने पुणे येथील मुख्य कार्यालयासोबतसंपर्क साधून प्रवेश प्रक्रियेत निर्माण झालेल्या गोंधळाची माहीती देऊन पुन्हा संकेतस्थळ सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.