शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
4
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
5
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
6
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
7
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
8
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
9
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
10
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
11
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
12
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
13
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
14
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
15
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
16
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
17
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
18
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
19
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
20
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती

रेशनदुकानदारांचा संप अखेर मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 00:05 IST

नाशिक : कोरोनासारखा महामारीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शासनाने सुरू केलेल्या धान्यवाटप मोहिमेचा एक घटक असलेल्या रेशनदुकानारांना ५० लाखांचे विमाकवच देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने अखेर मागील आठवड्यात पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात बुधवार (दि.१०) पासून अन्नधान्य वितरण सुरू होणार आहे.

नाशिक : कोरोनासारखा महामारीच्या काळात कुणीही उपाशी राहू नये म्हणून शासनाने सुरू केलेल्या धान्यवाटप मोहिमेचा एक घटक असलेल्या रेशनदुकानारांना ५० लाखांचे विमाकवच देण्याचे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याने अखेर मागील आठवड्यात पुकारण्यात आलेला संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात बुधवार (दि.१०) पासून अन्नधान्य वितरण सुरू होणार आहे.मुंबईत एका रेशनदुकानदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आल्याने रेशनदुकानदारांनी विमा संरक्षणाची मागणी करीत संप पुकारला होता. त्यामुळे रेशनमधून वितरण होणारा धान्याचा पुरवठा थांबला होता. या संदर्भात रेशनदुकानदार संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.या संदर्भात झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी संप करण्याची ही योग्य वेळ नसल्याचे सांगताना एखाद्या दुकानदाराचा कोरोनाची बाधा होवून मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला ५० लाख रुपयाचे विमा संरक्षण कवच दिले जाईल. तसेच मोफत धान्य वाटपाचे कमीशनही दुकानदारांना अदा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. अजित पवार यांच्या सूचनेनुसार दुकानदारांनी संप मागे घेत असल्याची घोषणाही केली. या बैठकीस विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, आमदार नितीन पवार, विभागीय अध्यक्ष गणपत डोळसे, नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे सचिव गोपाल मोरे आदी उपस्थित होते.-----------------------रेशनदुकानदारांच्या प्रश्नावर सकारात्मक चर्चा झाली. अन्य मागण्यासंदर्भात संबंधित विभागाशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे. रेशनदुकानदार कोरोनाच्या काळात सरकारच्या सोबत आहे.- दिलीप तुपे, प्रदेश कार्याध्यक्ष, रेशनदुकानदार संघटना

टॅग्स :Nashikनाशिक