शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

जळगाव नेऊरला पाच दिवस कडक निर्बंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 16:24 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव नेऊर संपूर्ण गावात बुधवार दि.२८ पासून २ मे पर्यंत पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत असल्याने दवाखाने, औषध वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. जनता कर्फ्यू दरम्यान शुक्रवारचा आठवडे बाजार देखिल बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगावात होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर नियंत्रण

जळगाव नेऊर : येवला तालुक्यात ग्रामीण भागात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केल्याने कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जळगाव नेऊर संपूर्ण गावात बुधवार दि.२८ पासून २ मे पर्यंत पाच दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येत असल्याने दवाखाने, औषध वगळून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. जनता कर्फ्यू दरम्यान शुक्रवारचा आठवडे बाजार देखिल बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने विनाकारण बाहेर फिरू नये असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात होणाऱ्या अनावश्यक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात येत असून याकामी सरपंच विकास गायकवाड, उपसरपंच सत्यभामा शिंदे, सदस्य आत्माराम शिंदे, मच्छिंद्र शिंदे, ग्रामसेवक बाळनाथ बोराडे, भाऊसाहेब शिंदे, गोपी शिंदे, माजी सरपंच कैलास कुऱ्हाडे, पोलीस मित्र प्रकाश शिंदे, संदीप शिंदे, गोरख वाघ आदी प्रयत्नशील आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतHealthआरोग्य