शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कांदा चाळींची साठवणूक क्षमता संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:23 IST

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कांदा चाळींचे उद्दिष्ट वाढवून द्यावे व त्यासाठी अनुदानात वाढ करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देसंख्या वाढवावी : सभापतींचे कृषिमंत्र्यांना पत्र

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कांद्याचे होणारे उत्पादन पाहता, शेतकऱ्यांपुढे कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला असून, निव्वळ साठवणुकीची क्षमता नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकºयांसाठी कांदा चाळींचे उद्दिष्ट वाढवून द्यावे व त्यासाठी अनुदानात वाढ करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.यासंदर्भात सोमवारी बनकर यांनी भुसे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात देशात अग्रस्थानी असून, कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्णात घेतले जाते.देशात सर्वसाधारणपणे ७.६० लाख हेक्टरवर कांदा पीक घेतले जाते. त्यापैकी जवळजवळ ३५ टक्के म्हणजे २.६६ लक्ष हेक्टरवर कांदा पिकाची लागवड ही फक्त नाशिक जिल्ह्यात केली जाते. त्यामधून सर्वसाधारण ६९ लाख मेट्रिक टन कांद्याचे उत्पादन होते. त्यापैकी उन्हाळी लागवड केलेल्या कांद्याची फक्त साठवणूक केली जाते. साधारणपणे ५४ लाख मेट्रिक टन उन्हाळी कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्णात होते. जिल्ह्यात विविध योजनांमधून उभारलेल्या व खासगी कांदा चाळींची संख्या जवळपास ५६३८६ इतकी आहे. त्यांची साठवण क्षमता साधारणपणे ११.७३ लाख मेट्रिक टन इतकी आहे.जिल्ह्यात उत्पादन होणाºया उर्वरित ४२.२७ लाख मेट्रिक टन कांदा उत्पादनाचे साठवणुकीसाठी कांदा चाळ उभारणी लक्षांक वाढवून देण्यात यावे आणि त्याकरिता लागणारे वाढीव अनुदान देण्यात यावे जेणेकरून त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकºयांना होईल, असे बनकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा