शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
3
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
4
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
5
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
6
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
7
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
8
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
9
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
10
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
11
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
12
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
13
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
14
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
15
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
16
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
17
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 01:08 IST

कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.

विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देताना भारत दिघोळे, सोमनाथ गिते, शैलेंद्र पाटील, अमोल गोर्डे, भीमचंद पालवे, महादेव जायभावे, बी. टी. दिघोळे आदी.नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने विभागीय उपायुक्त रघुनाथ गावडे यांना निवेदन देण्यात आले.गावडे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याने मागील काही दिवसांपासून राज्यातील कांद्याचे बाजारभाव घसरले आहे. आंध्र प्रदेशातील केपी कांद्याला निर्यातीची परवानगी दिली आहे. सर्वात जास्त कांदा उत्पादक महाराष्ट्रात असून, येथे चांगल्या पद्धतीने कांदा उत्पादन होते. असे असतानाही महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात येत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कांदा उत्पादकांना निर्यातबंदीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.कष्टकरी शेतकऱ्यांच्या कांद्याला परदेशी वारीसाठी मुक्त केले पाहिजे. राज्य सरकारने याबाबत लक्ष घालून केंद्र सरकारकडून तत्काळ निर्यात खुली करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर भारत दिघोळे, सोमनाथ गिते, शैलेंद्र पाटील, अमोल गोर्डे, भीमचंद पालवे, महादेव जायभावे, आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रonionकांदा