शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

एकलहरे प्रकल्पग्रस्तांचे दाखल्यांसाठी साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:02 IST

एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले त्वरित मिळावेत, अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.

एकलहरे : एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले त्वरित मिळावेत, अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.मुंबईला गेलेल्या शिष्टमंडळाने यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक तालुक्यातील एकलहरे औष्णिक वीज प्रकल्पासाठी एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, देवळाली, ओढा, शिलापूर, पंचक या गावांतील १३०० हेक्टर जमिनी संपादित झालेल्या आहेत. मात्र प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून घोषित करण्यास १९९३ साली पुनर्वसन कायदा लागू करून प्रकल्पग्रस्त दाखले देण्यात आले. एकलहरे प्रकल्पात ज्या गावांच्या जमिनी गेल्या तेथील बरेचसे शेतकरी भूमिहीन झाले.ज्या शेतकºयांच्या जमिनी गेल्या त्यांना अवॉर्डनुसार जमिनीचे अत्यल्प पेमेंट मिळाले आहे. अशा सर्व शेतकºयांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला देण्यासाठी जिल्हाधिकारी नाशिक यांना आदेश देण्याची विनंती निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नाशिक साखर कारखान्याचे माजी चेअरमन तानाजी गायधनी व कोटमगावचे माजी सरपंच दिनेश म्हस्के यांच्या सह्या आहेत.जाचक अटीमहाराष्ट्र शासनाच्या जाचक अटींमुळे आतापर्यंत फक्त २०० शेतकºयांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखले मिळाले आहेत. अद्याप १२०० शेतकरी दाखल्यांपासून वंचित आहेत. पुनर्वसन अधिनियमानुसार ज्या शेतकºयांच्या जमिनी प्रकल्पात बाधित झाल्या त्यांच्या सर्व वारसांना प्रकल्प बाधित म्हणून घोषित करण्यात आले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक