शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

‘समृद्धी’वर निर्णयासाठी राज्यव्यापी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:12 IST

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात असल्याचा आरोप करून यावर राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी नाशकात राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकºयांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात असल्याचा आरोप करून यावर राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी येत्या ७ नोव्हेंबर रोजी नाशकात राज्यव्यापी बैठक घेण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या शेतकरी संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला.  आयटक कार्यालयात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. रतन इचम व कॉ. राजू देसले होते. यावेळी राज्यभरात सुरू असलेल्या आंदोलनांची, भूसंपादनाची व न्यायालयीन लढाईची माहिती उपस्थितांना देण्यात आली. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर तालुक्यांचा गावनिहाय आढावा घेण्यात आला. सिन्नर तालुक्यातील अधिकारी शेतकºयांचा मानसिक छळ तसेच चुकीची माहिती देत आहेत. याचा शेतकºयांनी निषेध केला. इगतपुरी तालुक्यात पेसा कायद्यांतर्गत असलेल्या ग्रामपंचायती समृद्धी महामार्गाच्या विरोधात गेलेल्या असताना दलालांचा वापर प्रशासन करीत आहे. या विरोधात ३० आॅक्टरोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता महसूल आयुक्त महेश झगडे यांची भेट घेण्यात येणार आहे. या बैठकीत राज्यव्यापी आढावा घेऊन, राज्यव्यापी कायदेशीर लढ्याची भूमिका तसेच पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे. या बैठकीस भास्कर गुंजाळ, सोमनाथ वाघ, अरुण गायकर, शिवाजी पवार, दौलत दुभाषे, पांडुरंग वारुंगसे, शांताराम ढोकणे, सोमनाथ तातळे, लालू तातळे, बबन वेलजाळी, सुनील पठाडे, रावसाहेब हरक आदी उपस्थित होते.७ नोव्हेंबरला बैठकशेतकरी संघर्ष समिती शासकीय अधिकाºयांकडून शेतकºयांची संमती मिळविण्यासाठी घराचा मोबदला, जिरायती बागायती जमिनी लावण्याचे तसेच इतर आमिषांचे संदर्भात लेखी तक्रार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकरी संघर्ष समितीची राज्यस्तरीय बैठक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता मानव सेवा केंद्र, सिंहस्थनगर, सिडको येथे बैठक बोलाविण्यात आली आहे.