शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

राज्य कर्मचारी महागाई भत्त्यापासून वंचित

By admin | Updated: October 9, 2015 23:07 IST

राज्य कर्मचारी महागाई भत्त्यापासून वंचित

नाशिक : चंद्रपूर येथे जानेवारी २०१५ च्या महागाई भत्त्याची घोषणा करूनही अद्याप त्यासंदर्भात शासन निर्णय होत नसल्याने राज्य सरकारी कर्मचारी महागाई भत्त्यापासून वंचित राहिल्याचा आरोप सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे कार्याध्यक्ष महेश आव्हाड यांनी केला आहे.पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा माहे २०१५ च्या महागाई भत्त्याची नस्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूर्ण झाली असूनदेखील अद्याप शासन निर्णय निघत नसल्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहे जुलै २०१५चाही महागाई भत्ता दिला. परंतु राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी २०१५चा महागाई भत्ता देण्यास दिरंगाई केली जात असून, अशी वेळ कर्मचाऱ्यांवर प्रथमच आली असल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)