शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबईला जाणाऱ्या नाशिकच्या चाकरमान्यांसाठी रेल्वे सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 00:04 IST

कसबे सुकेणे : राज्यातील परिवहन आणि रेल्वेसेवा सुरू झाली नसताना कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा तसेच मुंबई- पुणे व मुंबई-नाशिक चाकरमान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कसबे सुकेणे : राज्यातील परिवहन आणि रेल्वेसेवा सुरू झाली नसताना कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय सरकारने मागे घ्यावा तसेच मुंबई- पुणे व मुंबई-नाशिक चाकरमान्यांसाठी रेल्वेसेवा सुरू करण्याची मागणी राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार कर्मचाºयांना १५ टक्के उपस्थिती बंधनकारक केली आहे. या निर्णयाला चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाने विरोध केला असून, राज्यभरामध्ये लॉकडाऊन देखील तेवढेच अनिवार्य असल्याने अद्याप वाहनव्यवस्था सुरळीत झालेली नाही, त्यामुळे कार्यालयात पोहोचण्याची व कोरोना संसर्गापासून बचावाची समस्यासुद्धा तितकीच भेडसावत आहे. कर्मचाºयांना कार्यालयात ये-जा करण्यासाठी जिल्ह्यांतर्गत एस. टी. बससेवा सुरू करावी. सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये काही कक्ष आरक्षित ठेवण्यात यावेत, अशी मागणीही पठाण व सरचिटणीस प्रकाश बने यांनी केली आहे.------------------------चाकरमान्यांची गैरसोयपुणे आणि नाशिकमधून मुंबईला सरकारी नोकरी करणाºयांची संख्या मोठी आहे. या चाकरमान्यांना पुणे-मुंबई-पुणे आणि नाशिक-मुंबई-नाशिक अशी रेल्वेसेवा, त्याचप्रमाणे मुंबई व उपनगरातील लाइफलाइन असलेली लोकल रेल्वे, तसेच सर्व नगरपालिका परिवहन बससेवा सुरू करण्यात याव्यात, कर्मचाºयांच्या आरोग्याची हमी घेणे यादृष्टीने तातडीच्या वैद्यकीय उपचारांकरीता जवळच्या परीक्षेत्रांमध्ये शासकीय कर्मचाºयांसाठी स्वतंत्र राखीव कोविड रुग्णालय व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही महासंघाने केली आहे.--------------------शासकीय कार्यालयातील उपस्थिती वाढविण्यासाठी व कर्मचाºयांनी निर्धास्तपणे कर्तव्य बजावण्यासाठी योग्य त्या उपाययोजना तातडीने करून दिलासा द्यावा.- भाऊसाहेब पठाण, अध्यक्ष, राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती संघटना

टॅग्स :Nashikनाशिक