शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

आरटीईच्या दुसऱ्या फेरीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 00:30 IST

आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी शुक्र वारी (दि.२०) दुसरी सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत १९०२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, शनिवार (दि. २१) पासून दुसºया फेरीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.

नाशिक : आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागातर्फे शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांसाठी शुक्र वारी (दि.२०) दुसरी सोडत जाहीर करण्यात आली. या सोडतीत १९०२ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली असून, शनिवार (दि. २१) पासून दुसºया फेरीची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे.  दुसºया फेरीत प्रवेशाची संधी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १० मे पर्यंत प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेशप्रक्रि या पूर्ण करावी लागणार असून, दुसºया फेरीत एक किलोमीटर ते तीन किलोमीटर अंतर असलेल्या विद्यार्थ्यांच्या अर्जांचा समावेश आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या पाल्यांसाठी नर्सरी व पहिलीसाठी राखीव असलेल्या २५ टक्के जागांसाठी पहिली फेरी पार पडल्यानंतर दुसरी सोडत काढण्यात आली आहे. पहिल्या सोडतीमध्ये निवड झालेल्या ३ हजार विद्यार्थ्यांपैकी २१८२ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. आरटीईच्या सहा हजार ५८९ जागांसाठी दहा हजारांवर आॅनलाइन अर्ज आले आहेत. दुसºया फेरीसाठी १९०२ विद्यार्थ्यांची निवड होऊन १० मे पर्यंत मुदत आहे.

टॅग्स :Schoolशाळा