शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

अनाधिकृत अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 12:59 IST

सिन्नर : शहरातील वावी वेस ते नवापुल (जय मल्हार खाणावळ) पर्यंत रस्त्यालगत तसेच सिन्नर शहरातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यालगत बसणारे छोटे व्यावसायीक तथा ओटे, पायऱ्या व इतर (निवासी बांधकामे सोडून) विनापरवाना अनिधकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही (दि.२०) रोजी नगरपरिषदेने हाती घेण्यात आली आहे.

सिन्नर : शहरातील वावी वेस ते नवापुल (जय मल्हार खाणावळ) पर्यंत रस्त्यालगत तसेच सिन्नर शहरातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यालगत बसणारे छोटे व्यावसायीक तथा ओटे, पायऱ्या व इतर (निवासी बांधकामे सोडून) विनापरवाना अनिधकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही (दि.२०) रोजी नगरपरिषदेने हाती घेण्यात आली आहे. नगरपरिषदचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मुलन अधिकारी निलेश बाविस्कर, नगरपरिषद अभियंता जनार्दन फुलारी व अतिक्र मण निर्मुलन पथक यांनी गणेश पेठ भागात अतिक्रमण निर्मुलन मोहिमेमध्ये सहभाग घेतला. नगरपरिषदेने अतिक्रमण मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेतली असून त्यामुळे शहरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत भूमीगत गटारीचे कामे तथा रस्ते डांबरीकरण व कॉँक्रीटीकरणाची कामे नव्याने घेण्यात येत आहे. शहरातील वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी जेष्ठ पत्रकार अरविंद गुजराथी यांनी मागणी केल्याप्रमाणे नगरपरिषदेने वाहतुक आराखडा तयार केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची कार्यवाही नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. शहरात मुख्य बाजारपेठ भागात होणारी वाहतुकीची कोंडी पाहता लहान मुले, वृध्द, महिला यांना पायी चालण्यास अडथळा निर्माण होतो. यापूर्वी शहरात दुचाकी व चारचाकीद्वारे बºयाच दुर्घटना घडलेल्या आहे. नगरपरिषदेने यापूर्वी सर्व व्यापारी, व्यावसायीक यांची बैठक घेवून त्याबाबत सुचना दिलेल्या आहे. संबधितांना महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अन्वये वेळोवेळी नोटिसा देण्यात आलेल्या आहे.रस्त्यावरील अतिक्रमण काढुन घेण्याबाबत ध्वनी क्षेपावरून सुचनाही देण्यात आलेल्या आहे. शहरातील व्यापारी, व्यावसायीक यांनी आपल्या दुकानासमोरील पक्के ओटे, टपरी, पायºया स्वत: काढुन घ्याव्या अन्यथा नगरपरिषदेद्वारे अतिक्रण निर्मुलन मोहिमे दरम्यान काढुन घेण्यात येतील. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी दुर्वास, अतिक्रमण निर्मुलन अधिकारी बाविस्कर यांनी केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक