शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रब्बीच्या काढणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:23 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव आदी भागात सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत रब्बी पिकांच्या काढणीला वेग आला आहे.

ठळक मुद्देअवकाळी पावसाच्या भीतीने परिसरातील शेतकºयांनी गहू, हरभरा या रब्बी पिकांच्या काढणीस सुरु वात केली आहे.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या नांदूरवैद्य, अस्वली स्टेशन, बेलगाव कुºहे, गोंदे दुमाला, नांदगाव बुद्रुक, जानोरी, कुºहेगाव आदी भागात सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत रब्बी पिकांच्या काढणीला वेग आला आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावाची भीती मनात आहे, मात्र रब्बी हंगामातील हरभरा, गहू ही काढणीला आलेली पिके रानात कशी ठेवणार? अशी चिंता परिसरातील शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. त्यातच सततच्या वातावरण बदलामुळे अवकाळी पाऊस कधी येईल या भीतीने शेतकऱ्यांनी या रब्बी पिकांच्या काढणीस सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी मजूर मिळत नसल्याने घरच्याच माणसांद्वारे सुरुवात केली आहे.एकीकडे मनात कोरोनाची भीती अन् दुसरीकडे कामही महत्त्वाचे. या दुधारी कात्रीत शेतकरी सापडला आहे. त्यामुळेच की काय काही गावांतील शिवारात विशेषत: अजूनही चिटपाखरूही फिरकत नाही. अशा काही शिवारात शेतकरी राबताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. प्रशासन जनजागृतीबरोबरच रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्नशील आहे. गावागावांत कमालीचा सन्नाटा आहे. साºयांनीच स्वत:ला कोंडून घेतले आहे. ऐन उन्हाळ्याच्या तडाख्यात रब्बी पिकांच्या काढणीचे काम सुरु आहे. अवकाळी पावसाच्या भीतीने परिसरातील शेतकºयांनी गहू, हरभरा या रब्बी पिकांच्या काढणीस सुरु वात केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्या