शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात आवणीस वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 17:45 IST

मजुरीत वाढ : शहराला दिवसाआड पाणीपुरवठा

ठळक मुद्देमजुरी ३०० ते ३५० रूपयांवर जाऊन पोहोचली

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भात आवणीच्या कामांना वेग आला असून मजुरांना देण्यात येणाऱ्या मजुरीतही वाढ झालेली आहे.भात आवणीसाठी यापूर्वी दर दिवशी दर माणसी २५० रुपये मजुरी दिली जात होती. आता ही मजुरी ३०० ते ३५० रूपयांवर जाऊन पोहोचली आहे. ज्यांची भात पेरणी लवकर झाली आहे. अशा ठिकाणी भात आवणीला वेग आला आहे. तर काहींची अद्याप पेरणी सुरु आहे. आतापर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात ३२७ मि.मी. पाऊस पडला असुन मंगळवारी (दि.७) रोजी ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची सरासरी २२५० मि.मी. असुन तालुक्यात तीन ठिकाणी पावसाची सरासरी मोजली जाते. हरसुलमध्ये आतापर्यंत ४८१ मि.मी., वेळुंजे येथे ४२२ मि.मी तर त्र्यंबकेश्वर येथे ३२७ मि.मी. अशा नोंदी झाल्या आहेत. आतापर्यंत २८ टक्के पेरणी झाली आहे. आता आर्द्रा संपून पुनर्वसु नक्षत्र सुरु झाले आहे. या नक्षत्रात फारसा पाऊस नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर शहराला अंबोली व गौतमी गोदावरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत अंबोलीत ४० टक्के तर गौतमी बेझे मध्ये १८ टक्के पाणीसाठा असल्याने अजुनही शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक