शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात आवणीस वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 17:45 IST

मजुरीत वाढ : शहराला दिवसाआड पाणीपुरवठा

ठळक मुद्देमजुरी ३०० ते ३५० रूपयांवर जाऊन पोहोचली

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात भात आवणीच्या कामांना वेग आला असून मजुरांना देण्यात येणाऱ्या मजुरीतही वाढ झालेली आहे.भात आवणीसाठी यापूर्वी दर दिवशी दर माणसी २५० रुपये मजुरी दिली जात होती. आता ही मजुरी ३०० ते ३५० रूपयांवर जाऊन पोहोचली आहे. ज्यांची भात पेरणी लवकर झाली आहे. अशा ठिकाणी भात आवणीला वेग आला आहे. तर काहींची अद्याप पेरणी सुरु आहे. आतापर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात ३२७ मि.मी. पाऊस पडला असुन मंगळवारी (दि.७) रोजी ४० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात पावसाची सरासरी २२५० मि.मी. असुन तालुक्यात तीन ठिकाणी पावसाची सरासरी मोजली जाते. हरसुलमध्ये आतापर्यंत ४८१ मि.मी., वेळुंजे येथे ४२२ मि.मी तर त्र्यंबकेश्वर येथे ३२७ मि.मी. अशा नोंदी झाल्या आहेत. आतापर्यंत २८ टक्के पेरणी झाली आहे. आता आर्द्रा संपून पुनर्वसु नक्षत्र सुरु झाले आहे. या नक्षत्रात फारसा पाऊस नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्र्यंबकेश्वर शहराला अंबोली व गौतमी गोदावरी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत अंबोलीत ४० टक्के तर गौतमी बेझे मध्ये १८ टक्के पाणीसाठा असल्याने अजुनही शहराला दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक