शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हवी ‘एसपीसीए’समिती : मुक्या जीवांना मिळणारी क्रूर वागणूक थांबणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 22:20 IST

समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.

नाशिक : प्राण्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएल्टी आॅन अ‍ॅनिमल’(एसपीसीए) नावाची समिती शहरात गठित करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाला दिले आहे; मात्र अद्याप समिती गठित करण्याबाबत कुठलीही पावले उचलली जात नसल्याने मानव उत्थान मंचच्या वतीनने सोमवारी (दि.३०) अशोकस्तंभावरील पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयापुढे निदर्शने करण्यात आली.राज्य सरकारने २००१ साली अध्यादेश काढून प्राणी क्रुरता प्रतिबंध समिती विविध जिल्ह्यांमध्ये गठित करावी, असे आदेश केंद्र सरकारच्या नियमानुसार दिले. त्यानंतर काही शहरांमध्ये अशाप्रकारची समिती गठित करण्याचे प्रयत्न सुरू झाले; मात्र राज्यात काही मोजक्याच शहरांमध्ये या प्रयत्नांना यश आले आहे. नाशिकमध्येही अशाप्रकारे समिती गठित करून या समितीद्वारे जिल्हाधिका-यांच्या नियंत्रणाखाली शहर व परिसरात जनावरांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज असल्याची मागणी मानव उत्थान मंचकडून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., यांच्याकडे करण्यात आली होती. यानंतर जिल्हाधिका-यांनी पशुसंवर्धन उपआयुक्तांसोबत चर्चा करून पंधरा सदस्य असलेली समिती शासनाच्या नियमानुसार गठित करण्याच्या सूचना दिल्या; मात्र यानंतर कुठल्याही प्रकारे प्रयत्न संबंधितांकडून होऊ शकले नाही, असा आरोप करत मंचाचे जसबीर सिंग, भारती जाधव, हेमंत जाधव, ज्योती ग्रोवर, प्रियंका वाघ, धनश्री कुलकर्णी, हेमल लडानी आदी प्राणिप्रेमींनी कार्यालयापुढे निदर्शने करीत नाशिकमध्ये ‘एसपीसीए’ का नाही? असा प्रश्न उपस्थित केला. 

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक