शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य : देगलूरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:54 IST

मनुष्य पैसा व संपत्ती असतानाही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याचे मन स्थिर नसते. मन हे चंचल आणि चपळ असल्याने मनुष्य नेहमी असमाधानी असतोे. अशा चंचल व चपळ मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य असून, त्यासाठी संंतांनी दाखविलेला अध्यात्माच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.

नाशिक : मनुष्य पैसा व संपत्ती असतानाही समाधानी होऊ शकत नाही, कारण त्याचे मन स्थिर नसते. मन हे चंचल आणि चपळ असल्याने मनुष्य नेहमी असमाधानी असतोे. अशा चंचल व चपळ मनावर प्रभुत्व मिळविल्यास समाधान प्राप्ती शक्य असून, त्यासाठी संंतांनी दाखविलेला अध्यात्माच्या मार्गाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केले.परशुराम सायखेडकर नाट्यगृहात बस्तीरामजी सारडा स्मृती व्याख्यानमालेत सोमवारी (दि.२८) चैतन्य महाराज देगलूरकर यांनी समारोपाचे तृतीय पुष्प गुंफताना ‘संत साहित्य ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री’ या विषयावर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, चंचल मन हे हातात घेतलेले काम सोडून दुसरे काम हाती घेते तर चपळ मन हे हातातील काम तत्काळ पूर्ण करून दुसरे काम हाती घेणारे असते, असेही देगलूरकर महाराज यांनी सांगितले.संत ज्ञानेश्वरांनी मन चपळ असल्याचे वर्णन केले आहे. मात्र तुकाराम महाराज मन हे चपळ आणि चंचल असे दोन्ही असल्याचे सांगतात. त्यामुळे अशा चपळ व चंचल मनाला स्थिर करण्यासाठी त्यावर ताबा मिळविणे आवश्यक असून, मनावर प्रभुत्व मिळविण्याचा मार्ग संत साहित्याने दाखविला आहे. त्यामुळेच संत साहित्य ही आधुनिक मानसशास्त्राची गंगोत्री असल्याचे चैतन्य महाराज देगलूरकर यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमNashikनाशिक