शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

‘ऐका हो ऐका’चा आवाज लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:09 IST

लखमापूर : ग्रामीण भागातील अनेक प्रथा, रूढी व परंपरा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. त्यातील एक प्रथा म्हणजे दवंडी. आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही प्रथा बंद पडल्याने ग्रामीण भागात ‘ऐका हो ऐका’चा कानांवर पडणारा स्वर दुर्मीळ झाला आहे.

लखमापूर : ग्रामीण भागातील अनेक प्रथा, रूढी व परंपरा काळाच्या ओघात लुप्त होत आहेत. त्यातील एक प्रथा म्हणजे दवंडी. आधुनिक युगात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ही प्रथा बंद पडल्याने ग्रामीण भागात ‘ऐका हो ऐका’चा कानांवर पडणारा स्वर दुर्मीळ झाला आहे.ग्रामीण भागात पूर्वी दवंडीला महत्त्व होते. गावातील ग्रामपंचायती-मार्फत एका विशिष्ट व्यक्तीची निवड केली जात होती. त्या व्यक्तीला गावामध्ये दवंडी देण्यासाठी ठरावीक रोजंदारीवर नेमण्यात येत असे. एका गावातून एकच मनुष्य हे काम करीत असे. गावात काही धार्मिक विधी, विवाहाचे निमंत्रण, ग्रामसभेसाठी लोकांना एकत्र जमविण्यासाठी दवंडीला विशेष महत्त्व होते. मात्र मोबाइल, तंत्रज्ञानाने विकासात्मक बदल झाल्याने काही गावातील चित्र बदलले आहे. दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये दवंडी प्रथा काळाच्या पडद्याआड गेली आहे.मी वयाच्या १६व्या वर्षापासून गावामध्ये दवंडी देण्याचे काम करीत होतो. आम्हाला शासनाचे कोणतेच मानधन नाही. आता माझे वय ७५ वर्षं आहे. पूर्वी दवंडी दिल्यानंतर लोक आम्हाला आनंदाने दक्षिणा देत. त्यामुळे आमचा संसार चालायचा. परंतु आता दवंडी बंद झाली. यामुळे शासनाने गावामध्ये दवंडी देणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबासाठी काहीतरी उपाययोजना करून मानधन द्यावे.- दवंडीकार, लखमापूर

टॅग्स :Nashikनाशिक