शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

सोमपूरच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले सूर्यग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 23:07 IST

गुरुवारी झालेले सूर्यग्रहण हे खास होते, कारण ते नऊ वर्षांनंतर घडून आले आणि पुढील सूर्यग्रहण हे १५ वर्षांनंतर होणार आहे.

ताहाराबाद : गुरुवारी झालेले सूर्यग्रहण हे खास होते, कारण ते नऊ वर्षांनंतर घडून आले आणि पुढील सूर्यग्रहण हे १५ वर्षांनंतर होणार आहे.सूर्यग्रहणासंदर्भात अनेक गैरसमज आहेत, परंतु योग्य सुरक्षित मानांकित फिल्टर्सचा उपयोग करून बनविलेल्या खास गॉगल्सच्या माध्यमातून हा नैसर्गिक आविष्कार अनुभवता आला. सोमपूरच्या नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. डी. खैरनार यांच्या प्रेरणेने आणि विज्ञान शिक्षक एस. बी. राजपूत, व्ही. एम. सावंत आणि एस. के. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनाही हा सुंदर आविष्कार अनुभवता आला.राजपूत यांनी महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हे सुरक्षित गॉगल्स उपलब्ध करून दिले. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना या नैसर्गिक आविष्काराची अनुभूती घेता आली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रEducationशिक्षण