शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

कडवा आवर्तनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:47 IST

सिन्नर : कड़वा धरणातून शनिवारी (दि. १) सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सिन्नर : कड़वा धरणातून शनिवारी (दि. १) सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.रब्बीच्या १७०० हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होणार आहे. प्रारंभी वडांगळीसह १४ गावे पाणी पुरवठा योजनेचा एमआय टॅँक भरून दिल्यानंतर पुतळेवाडी येथील शेवटच्या टोकापासून रब्बीच्या पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे. १७०० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या कडवा धरणात सद्यस्थितीत १३७० दलघफू इतका जीवंत पाणीसाठा आहे. त्यापैकी ८५० दशलक्ष घनफूट पाणी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी दिले जाणार आहे. ८८ किलोमीटर लांबीच्या कालव्याची दुरु स्तीनंतर ४०० क्युसेक इतकी क्षमता झाली आहे. प्रारंभी २७५ क्युसेकने कालव्याचा विसर्ग सुरु असून तो ३५० क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता शरद गायधनी यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी