शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

कडवा आवर्तनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 17:47 IST

सिन्नर : कड़वा धरणातून शनिवारी (दि. १) सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

सिन्नर : कड़वा धरणातून शनिवारी (दि. १) सिंचन आणि बिगर सिंचनासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने लाभ क्षेत्रातील शेतकºयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.रब्बीच्या १७०० हेक्टर क्षेत्राला या आवर्तनाचा लाभ होणार आहे. प्रारंभी वडांगळीसह १४ गावे पाणी पुरवठा योजनेचा एमआय टॅँक भरून दिल्यानंतर पुतळेवाडी येथील शेवटच्या टोकापासून रब्बीच्या पिकांसाठी पाणी देण्यात येणार आहे. १७०० दशलक्ष घनफूट क्षमता असलेल्या कडवा धरणात सद्यस्थितीत १३७० दलघफू इतका जीवंत पाणीसाठा आहे. त्यापैकी ८५० दशलक्ष घनफूट पाणी सिंचन आणि बिगर सिंचनासाठी दिले जाणार आहे. ८८ किलोमीटर लांबीच्या कालव्याची दुरु स्तीनंतर ४०० क्युसेक इतकी क्षमता झाली आहे. प्रारंभी २७५ क्युसेकने कालव्याचा विसर्ग सुरु असून तो ३५० क्युसेकपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे सहाय्यक कार्यकारी अभियंता शरद गायधनी यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी