शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

रस्ता रूंंदीकरणासाठी वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 15:06 IST

साकोरा - गेल्या काही दिवसांपासून नांदगाव ते औरंगाबाद रस्ता रु ंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले असून, त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वाढलेली डेरेदार मोठी झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याने परिसर भकास दिसू लागला आहे.

साकोरा - गेल्या काही दिवसांपासून नांदगाव ते औरंगाबाद रस्ता रु ंदीकरणाचे काम शासनाने हाती घेतले असून, त्यासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून वाढलेली डेरेदार मोठी झाडांची सर्रास कत्तल केली जात असल्याने परिसर भकास दिसू लागला आहे. विकासाच्या दृष्टीने रस्ते जरी महत्त्वाचे असले तरी इतकी मोठी झाडे न तोडता त्यांना वाचवून त्यांचे दुसऱ्या जागेवर प्रत्यारोपण केले गेले असते? असा संतप्त सवाल निसर्गप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींमध्ये उपस्थित होत आहे. शासन दरवर्षी मोठ्या जाहिराती देऊन वृक्षारोपण उपक्र म राबवित आहे. यावर्षी शासनाने पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर ‘एकच लक्ष,एक कोटी वृक्ष’ लागवडीचा मोठा गाजावाजा करीत मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केले. मात्र यावर्षी पावसाने दगा दिल्याने कीती झाडे जगली आहेत. याचा शोध न घेता, उलट आता रस्ता रूंदीकरणाच्या नावाखाली शेकडो वर्षे जुनी झाडे तोडण्याचा सपाटा सुरू केला आहे. आज हिवाळा आहे मात्र येत्या दोन महिन्यानंतर तप्त उन्हाळ्यात रस्त्यावर येणारे - जाणारे प्रवासी क्षणभर सावली पाहून विश्रांतीसाठी या झाडांचा सहारा घेत होते.मात्र साकोरा रस्ता उड्डानपुल ते गंगाधरीच्या अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असलेल्या एकुण वीस ते बावीस झाडांची कत्तल केली असून अजून शेकडो झाडे तोडली जाणार असतांना त्या बदल्यात किती झाडांचे संगोपन झाले? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिक