शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

घोटी महामार्गावर सीटूचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 15:05 IST

घोटी : देशाचे हित साधताना कुठ गेला कामगार कायदा, कुठ गेला स्वामिनाथन आयोग यापुढे भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. शेतकरी, कामगार, कष्टकर्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, स्थानिक भूमिपुत्रांना कंपनी व शासकीय ठिकाणी नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घ्यावे अन्यथा या पेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिटूचे जिल्हा नेते कॉ. देविदास आडोळे यांनी घोटी टोलप्लाझा जवळ मोर्चा काढुन मुंबई आग्रा महामार्गावर रास्तारोको दरम्यान सरकारला दिला.

घोटी : देशाचे हित साधताना कुठ गेला कामगार कायदा, कुठ गेला स्वामिनाथन आयोग यापुढे भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. शेतकरी, कामगार, कष्टकर्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, स्थानिक भूमिपुत्रांना कंपनी व शासकीय ठिकाणी नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घ्यावे अन्यथा या पेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिटूचे जिल्हा नेते कॉ. देविदास आडोळे यांनी घोटी टोलप्लाझा जवळ मोर्चा काढुन मुंबई आग्रा महामार्गावर रास्तारोको दरम्यान सरकारला दिला.भाजप सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवार ( ८ ) दुपारी बारा वाजता शहरातून सिटूच्या वतीने मोर्चा काढत काही काळ मुंबई नाशिक महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. मोर्चेकऱ्यांनी निवेदन देताच पोलिसांनी तातडीने वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.घोटी शहरातील बँक आॅफ इंडिया कार्यालयापासून अकरा वाजता मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चात सहभागी कामगार, शेतकरी, शेतमजुरांनी विविध घोषणांचे फलक हातात घेत भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मोदी शहा हटाव, देश बचाव, कामगार एकता जिंदाबाद, शेतकरी एकजुटीचा विजय असो आदि घोषणाबाजीने शहर व परिसर दुमदुमून गेला होता. या मोर्च्यात आशा कर्मचा-यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. सिटूच्या वतीने प्रथमच सर्वच स्तरातील नागरिकांसमवेत भुतोनभविष्यती असा मोर्चा काढण्यात आला.यावेळी सिटूचे जिल्हा नेते कॉ. देविदास आडोळे, सिटूचे जिल्हा सेक्र ेटरी चंद्रकांत लाखे, कामगार नेते कांतीलाल गरूड,तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे, शिवराम बांबळे, विश्वास दुभाषे, रवींद्र गतीर, निवृत्ती कडू, सदाशिव डाके, आप्पा भोले, निलेश बोराडे, मनोज भोर यांसह मोठ्या प्रमाणात मोर्च्यात शेतकरी, कामगार, घरकामगार, बेरोजगार तरु ण सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक