शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
3
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
4
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
5
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
6
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
7
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
8
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
9
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
10
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
11
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
12
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
13
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
14
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
15
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
16
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
17
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
18
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
19
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
20
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 

शुद्ध पाण्यासाठी विहीरित खाटेवर बसून आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2020 00:25 IST

ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत खाटेवर बसून शुक्र वार (दि१४) रोजी अनोख्या आंदोलनास सुरु वात केली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डि. एस. मांडवडे यांनी येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देनांदगाव : आश्वासनानंतर आंदोलन स्थगीत, ग्रामस्थ आक्रमक

नांदगाव : तालुक्यातील ढेकू येथील नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या वतीने शुद्ध पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने तांत्रीक बाबींची पुर्तता करण्यात या मागणीसाठी नांदगाव तालुका प्रहार शेतकरी संघटनेतर्फे अध्यक्ष संदिप सुर्यवंशी यांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत खाटेवर बसून शुक्र वार (दि१४) रोजी अनोख्या आंदोलनास सुरु वात केली. पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डि. एस. मांडवडे यांनी येत्या दोन दिवसात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.याप्रसंगी येथील तांड्यातील महिला, पुरु ष आणि तरु णांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवून मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. सुर्यवंशी यांनी सांगितले, ढेकू खुर्द बुद्रुक आणि ढेकू तांडा येथे स्वतंत्र विहिरी असून त्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. परंतू तीनही ठिकाणी स्वतंत्र नळपाणी पुरवठा योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजना होण्यासाठी मागील वर्षात लाखो रु पये खर्च करण्यात आले होते.काही दिवसांतच वरील योजना बंद पडली. त्यामुळे नागरिकांना व महिलांना दररोज स्वत: विहिरीवरु न पाणी न्यावे लागत आहे.सरपंच जोतीताई सुर्यवंशी यांनी सांगितले, नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे हा त्यांचा मुलभूत अधिकार आहे. आम्ही त्यासाठी विज वितरण कंपनीकडे तीनही विहिरीवर पाणी पुरवठा योजनेसाठी विज जोडणी मिळावी यासाठी मागणी केली आहे. विज जोडणी मिळाल्यानंतर तातडीने पाणी पुरवठा सुरळीत होईल असे ग्रामपंचायतच्या वतीने कळविले असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :WaterपाणीStrikeसंप