शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

सिन्नर तालुक्यात शेतात पाणीच पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 15:06 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांना या पावसाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांना या पावसाच्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. शेतमालाचे नुकसान होण्यासह शेतकऱ्यांसमोर अनेक संकटे उभी राहिली आहे. पशूधनही अडचणीत असून पाथरे परिसरातील शेतक-यांना पावसामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सोयाबीन, मका, बाजरी, डाळिंब, घास, द्राक्ष यासारखे पिकांचा पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक शेतकºयांना शेतामध्ये अजूनही पावसाचे पाणी तुंबलेले, साचलेले आहे. त्यामुळे रोगराईला सामोरे जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जनावरांनाही वेगवेगळे आजार होऊ लागले आहे. डासांच्या प्रमाणात वाढ होत आहे. येथील विनायक बन्सी नरोडे, सुरेश बन्सी नरोडे, गणपत शिवराम नरोडे, सतीश शिंदे या शेतकºयांच्या शेतात पावसाच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. उजव्या कालव्याच्या शेजारीच या शेतकºयांची शेती, घरे आहेत. जवळपास एक महिन्यापासून पावसामुळे वाहून येणारे पाणी या शेतकºयांच्या शेतात साठत आहे. यामुळे तीन एकर डाळिंब, दोन एकर ऊस, दीड एकर मका, एक बिघा वांगे, घास आदी पिके पाण्यात आहे. शेजारी उजवा कालवा आणि बारा गाव पाणी पुरवठा योजना यामुळे पावसाचे पाणी जमिनीत जीरत नाही आणि वाहून जाण्यास जागा नसल्याने ते तुंबून राहत आहे. त्यामुळे जवळपास वीस जनावरे गोठ्यात बांधता येत नाही आणि जनावरांना जमिनीवर बसताही येत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य सिमंतिनी कोकाटे यांनी बाधित शेतकºयांच्या समस्या आणि अडचणी जाणून घेत त्यांना प्रशासनामार्फत योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Nashikनाशिक