शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
7
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
8
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
9
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
10
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
11
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
12
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
13
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
14
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
15
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
16
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
17
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
18
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू
19
चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
20
शरीराच्या आतच कर्करोगाशी लढणार ‘फ्रेंडली बॅक्टेरिया’, आयआयएसईआरचा महत्त्वाचा शोध

सिन्नरला जोरदार पावसासाठी महादेवाला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 17:26 IST

सिन्नर : भरपूर पाऊस पडावा व सिन्नर तालुक्याचा दुष्काळ हटावा यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महादेवाची आरती करून दुग्धाभिषेक केला.

तीन वर्षांपासून वरूणराजा तालुक्यावर रूसला आहे. पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाºयाची समस्या बिकट झाली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला नसून रोहिणी संपून मृग नक्षत्रही पूर्णपणे कोरडेठाक गेले. सलग तिसरा पावसाळा वाया गेला तर शेती व्यवसाय कोलमडून पडणार आहे. हाती पीकपाणी नसल्याने आधीच कर्जबाजारीपणाने त्रस्त झालेला शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त होणार असल्याचे प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांनी सांगितले. यावेळी कामगार सेना अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोली, अपंग सेलचे तालुकाध्यक्ष अरूण पाचोरे, उपाध्यक्ष कमलाकर शेलार, अर्जुन घोरपडे, गणेश ठाकूर, भगवान पाचोरे, गणपत नाठे, नंदू शिरसाठ, आनंद सातभाई, गणेश जाधव, बाळू सहाणे, पुंजा हारक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rainपाऊस