शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
2
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
3
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
4
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
5
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
6
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
7
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
8
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
9
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
10
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
11
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
12
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
13
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
14
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
15
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
16
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
17
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
18
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
19
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
20
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई

घाटांवर साचला गाळ

By admin | Updated: September 21, 2015 23:33 IST

अस्वच्छता : घाटांची स्वच्छता राखण्याचे आव्हान

नाशिक : कुंभमेळ्यासाठी पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने गोदावरी नदीकिनारी कॉँक्रीट घाट बांधले. टाळकुटेश्वर पुलापासून तर थेट टाकळीपर्यंत कॉँक्रीट घाट तयार करण्यात आले आहेत. या घाटांवरील पाणी ओसरल्याने सर्वत्र मोठ्या प्रमाणात गाळ साचला. गोदाकाठालगत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे दुर्गंधी फैलावत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.कुंभमेळ्याचे शाहीस्नान आटोपल्यानंतर नदीपात्राची पाण्याची पातळीही कमी झाली आहे. यामुळे गोदाकाठालगत नव्याने बांधण्यात आलेल्या घाटांवरील पाणी ओसरले असून सर्वत्र गाळ साचला आहे. यामुळे कुंभमेळ्याच्या पर्वणीआगोदर चकाकणारे कॉँक्रीट घाट गाळामध्ये हरविले आहे. परिणामी नदीसौंदर्याचे तीनतेरा वाजले आहे. या घाटांची स्वच्छता राखण्याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आगामी काळामध्ये राहणार आहे. कारण टाळकुटेश्वर पुलापासून तर थेट गोदावरी कपिला संगमापर्यंत अखंड कॉँक्रीट घाट तयार करण्यात आला आहे. या घाटांवर भाविकांना उतरण्यासाठी रस्तेदेखील तयार करण्यात आल्यामुळे भविष्यात येथे भिकाऱ्यांचे वास्तव्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सार्वजनिक शौचालयाचे ठिकाण म्हणूनदेखील घाटांचा वापर होण्याचा धोका असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाने तयार केलेले कॉँक्रीट घाट स्वच्छ व सुरक्षित ठेवण्याचा यक्षप्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)