शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

शिरसगाव लौकी बाजारात उष्णतेमुळे शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 18:16 IST

मानोरी : यंदा शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच वैफल्यग्रस्त असताना मागील पाच ते सहा दिवसापासून उष्णतेचा पारा येवला तालुक्यात ३८ ते ४० अंश पर्यंत पोहचल्याने ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्यास सुरु वात झाली आहे.

ठळक मुद्देउष्णता कमालीची वाढल्याने बाजारपेठेत काहीसे आर्थिक व्यवहार मंदावले आहे.

मानोरी : यंदा शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच वैफल्यग्रस्त असताना मागील पाच ते सहा दिवसापासून उष्णतेचा पारा येवला तालुक्यात ३८ ते ४० अंश पर्यंत पोहचल्याने ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होण्यास सुरु वात झाली आहे.तालुक्यातील पश्चिम भागातील शिरसगांव लौकी येथे भरणारा सकाळच्या सत्रात भरणारा नियमीत आठवडे बाजारात उष्णतेच्या दाहकतेमुळे परिसरातील नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. व्यापारी ग्राहकांच्या प्रतिक्षेत होते.शिरगाव लौकी येथील बाजारात अनेक छोटे मोठे व्यापारी आपली दुकाने थाटून बसलेले असतात. यात भाजीपाला विक्र ीसाठी देखील अनेक व्यापारी आलेले असतात यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकरीवर्गाकडून भाजीपाल्याचे पीक न घेतल्याने महागड्या दराने सर्वसामान्य शेतकरी वर्गाला भाजीपाला खरेदी करावा लागत आहे.मागील चार ते पाच दिवसापासून वाढत्या तापमानामुळे व्यापाऱ्यांवर देखील काहीसे दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. उष्णतेचा कहर झाला असून उन्हात मिनिटभर उभे राहणे देखिल कठीण झाले आहे. गेल्या सात-आठ वर्षापासून या गावात उत्तम प्रकारे आठवडे बाजार भरतो. आणि व्यावसायिक ही चांगल्या प्रकारे आपला माल बाजारात विक्र ीस आणतात. परंतु दुष्काळ आणि वाढती उष्णता त्यात शेतकरी व मजुरांवर परिणाम होत असून ग्राहकांच्या गैर हजेरीत आठवडे बाजारात शुकशुकाट असल्याचे मिळत आहे.वळदगाव, जऊळके, पिंपळगाव लेप, शिरसगांव लौकी, शेळकेवाडी, सोमठाणदेश आदी गावातील ग्राहकांना हा आठवडे बाजार तीन-चार किलोमीटर असुन दिवसेंदिवस उष्णता कमालीची वाढल्याने शिरसगाव लौकीच्या बाजारपेठेत काहीसे आर्थिक व्यवहार मंदावले आहे.(फोटो ०२ मानोरी बाजार) : उष्णता वाढल्याने शिरसगाव लौकी बाजारात ओस पडलेली दुकाने.