शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शॉर्टसर्किटने डाळींब बागेला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 15:12 IST

उमराणे : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रमेश दामु सावंत यांच्या डाळींब बागेला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

उमराणे : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी रमेश दामु सावंत यांच्या डाळींब बागेला शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी याच कारणाने त्यांचे सुमारे पंचवीस टन डाळींबाचे लाखोंचे नुकसान झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा यावर्षीही शार्टिसर्कटमुळे डाळींब बाग जळाल्याने सदर शेतकरी विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पुरता हतबल झाला आहे. खारिपाडा (महात्माफुलेनगर) शिवारात डोंगरगाव येथील शेतकरी रमेश सावंत यांनी साडेतीन हजार डाळींब आण िसुमारे एक हजार आवळा झाडांची फळबाग फुलविली आहे. शेतालगत असलेल्या वन्या ओहळच्या आजुबाजुला काटेरी झुडुपे आहेत. झुडुपांवरु न वीजेच्या तारा गेलेल्या आहेत. वीजेच्या तारांना झोल पडल्यामुळे वारा व पक्षांच्या हालचालीने शॉर्टसर्किट होऊन डाळींबाची साठ - सत्तर झाडे आगीने होरपळून गेली आहे. प्रसंगावधानाने शेजारील शेतकरी बांधवांनी आग विझवुन बाकीची बाग वाचवली आहे.डोंगरगाव भागातील विद्युतवाहक तारा लोंबकळतांना दिसतात.विजवितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी सुमारे छत्तीस लाखाचे नुकसान झाले परंतु विजवितरण कंपनीने केलेल्या चुकीच्या पंचनामामुळे या शेतकर्याला अद्यापही एक दमडीची नुकसान भरपाई मिळाली नाही. घटनास्थळी भेट न देता संबंधित लखमापुर, सटाणा विजवितरण कार्यालयाने परस्पर व चुकीचा पंचनामा करु न नुकसान भरपाईपासुन वंचित ठेवल्याचा आरोप शेतकरी सावंत यांनी केला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक