शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

शहर स्वच्छतेसाठी चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:33 IST

शहराच्या दिवसेंदिवस विस्तार होत उपनगरांमध्येदेखील नववसाहती वाढत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी आणखी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या सुमारे दोन हजार सफाई कर्मचारी असून, त्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त होत असल्याने शहरात एकूण सुमारे चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता आहे.

नाशिक : शहराच्या दिवसेंदिवस विस्तार होत उपनगरांमध्येदेखील नववसाहती वाढत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी आणखी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या सुमारे दोन हजार सफाई कर्मचारी असून, त्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त होत असल्याने शहरात एकूण सुमारे चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता आहे.  नाशिक महानगरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सफाई कामगारांची संख्या १९३३ इतकी असून, शहरातील स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे सफाई कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढत चाललेला असून, त्यातील काही कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुहे उर्वरित सफाई कामगारांवर चार हजार सफाई कर्मचाºयांचा कामाचा बोजा वाढणार आहे. इतकी कमी कर्मचाºयांमध्ये शहराची स्वच्छता होणे अशक्य आहे. त्यामुळे शहरात अस्वच्छतेमुळे चिकनगुन्या, डेंग्यू, मलेरिया वैगेरे आदी आजार होऊ शकतात. मागील महासभेत सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडून सफाई कामगार आउट सोर्सिंग भरतीला तीव्र विरोध करण्यात आला.  वास्तविक राज्य शासन अन्य ठिकाणी शासकीय आदेशानुसार सफाई कामगारांच्या भरतीमध्ये मेहतर वाल्मीक समाजाला प्राधान्य देत आहे. परंतु नाशिक महापालिका सफाई कामगार भरतीला परवानगी देत नाही. त्यामुळे समाजावर अन्याय होत आहे. असे यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे.  निवेदनावर नाशिक मेहतर समाज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल बेग, दीपक चंडालिया, जयेश बहारे, ईश्वर गहलीत, साई उमरवाल आदींच्या स्वाक्षºया असून, सदर निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. वीस वर्षांपासून सफाई कामगार भरती नाही नाशिक महापालिकेत गेल्या वीस वर्षांपासून सफाई कामगार भरती झालेली नाही. मागील कुंभमेळ्यात सफाई कामगारांची आवश्यकता होती. परंतु प्रशासनाने भरती न करता सफाई काम ठेकेदार पद्धतीने करण्यात येते. वास्तविक पाहता मेहतर वाल्मीकी समाज वंश परंपरागत शासन सेवेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे.