शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

शहर स्वच्छतेसाठी चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:33 IST

शहराच्या दिवसेंदिवस विस्तार होत उपनगरांमध्येदेखील नववसाहती वाढत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी आणखी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या सुमारे दोन हजार सफाई कर्मचारी असून, त्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त होत असल्याने शहरात एकूण सुमारे चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता आहे.

नाशिक : शहराच्या दिवसेंदिवस विस्तार होत उपनगरांमध्येदेखील नववसाहती वाढत आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेसाठी आणखी सफाई कामगारांची आवश्यकता आहे. सध्या सुमारे दोन हजार सफाई कर्मचारी असून, त्यापैकी अनेक जण सेवानिवृत्त होत असल्याने शहरात एकूण सुमारे चार हजार सफाई कर्मचाºयांची कमतरता आहे.  नाशिक महानगरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता सफाई कामगारांची संख्या १९३३ इतकी असून, शहरातील स्वच्छतेसाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे. त्यामुळे सफाई कर्मचाºयांवर कामाचा ताण वाढत चाललेला असून, त्यातील काही कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे. त्यामुहे उर्वरित सफाई कामगारांवर चार हजार सफाई कर्मचाºयांचा कामाचा बोजा वाढणार आहे. इतकी कमी कर्मचाºयांमध्ये शहराची स्वच्छता होणे अशक्य आहे. त्यामुळे शहरात अस्वच्छतेमुळे चिकनगुन्या, डेंग्यू, मलेरिया वैगेरे आदी आजार होऊ शकतात. मागील महासभेत सर्व पक्षांचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्याकडून सफाई कामगार आउट सोर्सिंग भरतीला तीव्र विरोध करण्यात आला.  वास्तविक राज्य शासन अन्य ठिकाणी शासकीय आदेशानुसार सफाई कामगारांच्या भरतीमध्ये मेहतर वाल्मीक समाजाला प्राधान्य देत आहे. परंतु नाशिक महापालिका सफाई कामगार भरतीला परवानगी देत नाही. त्यामुळे समाजावर अन्याय होत आहे. असे यासंबंधीच्या निवेदनात म्हटले आहे.  निवेदनावर नाशिक मेहतर समाज सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अनिल बेग, दीपक चंडालिया, जयेश बहारे, ईश्वर गहलीत, साई उमरवाल आदींच्या स्वाक्षºया असून, सदर निवेदन मनपा आयुक्तांना देण्यात आले आहे. वीस वर्षांपासून सफाई कामगार भरती नाही नाशिक महापालिकेत गेल्या वीस वर्षांपासून सफाई कामगार भरती झालेली नाही. मागील कुंभमेळ्यात सफाई कामगारांची आवश्यकता होती. परंतु प्रशासनाने भरती न करता सफाई काम ठेकेदार पद्धतीने करण्यात येते. वास्तविक पाहता मेहतर वाल्मीकी समाज वंश परंपरागत शासन सेवेत सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे.