शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

वादळामुळे शिमला मिरची जमिनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 15:49 IST

औंदाणे : येथील शेतकरी तुषार खैरनार यांच्या अर्धा एकर शिमला मिरचीचे अचानक भवरी वादळामुळे शेडनेट जाळी उडाल्याने अतोनात नुकसान झाले.

औंदाणे : येथील शेतकरी तुषार खैरनार यांच्या अर्धा एकर शिमला मिरचीचे अचानक भवरी वादळामुळे शेडनेट जाळी उडाल्याने अतोनात नुकसान झाले. येथील शेतकरी खैरनार यांनी ऐन उन्हाळयात पाणी टंचाई असताना ही अर्धा एकर शिमला मिरचीची लागवड केली व उन्हापासुन हया मिरचीला संरक्षण म्हणुन शेडनेट जाळीची गरज असते. अन्यथा सावलीविना हे पिक घेता येत नाही. या अर्धा एकरवर शेडनेट जाळी टाकली व फवारनी,म् ाजुरी, औषधे असा एक लाख पंचवीस हजार रु पये खर्च केला. बाजारात तयार झालेल्या या मिरचीचे भवरी वादळामुळे शेडनेट जाळीसह, मिरचीचे अतोनात नुकसान झाल. शेतात तयार झालेला घास हिरावून नेल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. सध्या भाजीपाला पिकाला बाजारात भाव नसल्याने अपेक्षेपोटी भाव वाढेल या अपेक्षेने शेतकरी पिकांची लागवड करतो, परंतु अचानक झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. ऐन उन्हाळयात पाणी टंचाईला तोंड देत शिमला मिरचीची अर्धाएकर लागवड केली व मिरची तयार होईपर्यत सुमारे १ लाख २५ हजार खर्च केला परंतु तयार झालेला माल नैसर्गिक आपत्तीने हिरावून घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक