शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

मालवाहतूक संपाचा फळांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 00:58 IST

डिझेल दरवाढ मागे घ्यावी यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शुक्रवारपासून पुकारलेल्या संपाचा परिणाम नाशिक फळबाजार समितीत जाणवला. फळबाजारात शुक्रवारी केवळ ७०० क्विंटल मालाची आवक झाली.

पंचवटी : डिझेल दरवाढ मागे घ्यावी यांसह विविध मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसने शुक्रवारपासून पुकारलेल्या संपाचा परिणाम नाशिक फळबाजार समितीत जाणवला. फळबाजारात शुक्रवारी केवळ ७०० क्विंटल मालाची आवक झाली.  पेठरोडवरील शरदचंद्र पवार फळ बाजारात दैनंदिन जवळपास दोन हजार क्विंटल फळांची आवक होते. या फळबाजारातून संपूर्ण राज्यासह पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश राज्यात फळांची निर्यात केली जाते. साधारणपणे आठ ते दहा चारचाकी वाहने भरून हा माल पाठविला जातो. शुक्रवारपासून मालवाहतूकदारांनी संप पुकारल्याने बाजार समितीत केवळ ३० ते ३५ टक्के फळांची आवक झाली. दरम्यान, शनिवारी (२१) संपाचा परिणाम अधिक जाणविण्याची शक्यता असून, फळबाजारात कमी प्रमाणात डाळिंब माल दाखल होण्याची शक्यता असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :fruitsफळे